शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा घोटाळ्यात बडे मासे गळाला लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:55 IST

अकोला : अनुदानित हरभरा बियाण्याची उचल महाबीज,  कृभको, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून केल्यानंतर त्याचे वाटप  अस्तित्वात नसलेल्या शेतकर्‍यांना झाल्याची बाब कृषी  विभागाच्या चौकशीत उघड झाली. पत्ते नसलेले, तालुक्याबाहेरचे  तसेच अस्तित्वात नसलेले शेतकरी यादीत कसे आले, याचा  खुलासा आता संबंधितांना करावा लागणार आहे. त्यामध्ये सुरुवा तीपासूनच संशयाची सुई असलेले अकोला शहरातील वितरक  स्वाती सीड्स, शाह एजन्सी आणि स्नेहसागर एन्टरप्रायजेस, दीपक  कृषी केंद्र यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.

ठळक मुद्देआधीच्या कारवाईतून सुटल्यानंतर पुन्हा फास आवळणार!नोटिसमध्ये दिली शेतकर्‍यांची नावे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अनुदानित हरभरा बियाण्याची उचल महाबीज,  कृभको, राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून केल्यानंतर त्याचे वाटप  अस्तित्वात नसलेल्या शेतकर्‍यांना झाल्याची बाब कृषी  विभागाच्या चौकशीत उघड झाली. पत्ते नसलेले, तालुक्याबाहेरचे  तसेच अस्तित्वात नसलेले शेतकरी यादीत कसे आले, याचा  खुलासा आता संबंधितांना करावा लागणार आहे. त्यामध्ये सुरुवा तीपासूनच संशयाची सुई असलेले अकोला शहरातील वितरक  स्वाती सीड्स, शाह एजन्सी आणि स्नेहसागर एन्टरप्रायजेस, दीपक  कृषी केंद्र यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.जिल्हय़ातील शेतकर्‍यांना गेल्यावर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित  किमतीवर हरभरा बियाणे देण्यात आले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा  अभियानांतर्गत राज्याच्या कृषी विभागाने महाबीजसह इतर उत् पादन कंपन्यांना बियाणे पुरवठय़ाचे आदेश दिले. अनुदानित दराने  बियाणे दिल्यानंतरही त्याचे वाटप त्या दराने न करता दडवून  ठेवण्यात आले. त्याची विक्री काही प्रमाणात दलालांना करण्यात  आली. काही वितरकांनी खुल्या बाजारातील भावाने विक्री केली,  तर काहींनी बियाण्यांच्या बॅग बदलून थेट बाजारातच विक्री  केल्याचा प्रकार घडला. महाबीजने तब्बल १२ हजार क्विंटल  बियाण्यांपैकी सात हजार क्विंटल बियाणे अकोला शहरातील  चारच वितरकांना दिले. त्याचा कुठलाही हिशेब त्या चौघांनी दिला  नव्हता. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यावर कारवाईची तयारी जिल्हा  परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी केली; मात्र  कारवाईचे अधिकार, योजना राबवणारी यंत्रणा, पुरवठादार  यंत्रणेबाबत साक्षात्कार झाल्याने ही कारवाई मध्येच थांबली.  दरम्यान, हजारो क्विंटल हरभरा बियाण्यांतील कोट्यवधी रुपयांचा  भ्रष्टाचार दाबण्याची पुरेपूर तयारीही झाली. त्याचवेळी अमरावती  विभागाच्या कृषी सहसंचालकांच्या पथकाने चौकशी केली.  त्यामध्ये योजना राबवण्यात प्रचंड घोळ असल्याचे पुढे आले. त्या  अहवालानुसार कृषी केंद्रांच्या प्राधिकार पत्रावर कारवाई करण्याचे  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला सांगण्यात आले. त्यावर जिल्हा  परिषदेचे कृषी विकास अधिकारी ममदे यांनी जिल्हय़ातील १४६  केंद्र संचालकांना नोटिस दिल्या.