शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

कर्जमाफीसाठी बँकांकडून पुन्हा ‘आधार’ची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 02:11 IST

अकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी  बँक खात्यासोबत आधार लिंक करणे, त्याची पडताळणी कर ताना शेतकर्‍यांच्या नाकी नऊ आल्यानंतर काही बँकांनी पुन्हा  शेतकर्‍यांना आधार कार्डची झेरॉक्स जमा करण्याचे फर्मान  सोडले आहे. त्यामुळे अनेक बँकांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होत  आहे.  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी  ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात शेतकर्‍यांना प्रचंड त्रास झाला.  त्यासाठी आधी बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करणे  आवश्यक करण्यात आले. 

ठळक मुद्देसर्वच खातेदारांकडून मागवले आधारस्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी  बँक खात्यासोबत आधार लिंक करणे, त्याची पडताळणी कर ताना शेतकर्‍यांच्या नाकी नऊ आल्यानंतर काही बँकांनी पुन्हा  शेतकर्‍यांना आधार कार्डची झेरॉक्स जमा करण्याचे फर्मान  सोडले आहे. त्यामुळे अनेक बँकांमध्ये शेतकर्‍यांची गर्दी होत  आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी  ऑनलाइन अर्ज दाखल करण्यात शेतकर्‍यांना प्रचंड त्रास झाला.  त्यासाठी आधी बँक खात्यासोबत आधार क्रमांक लिंक करणे  आवश्यक करण्यात आले. त्यानंतर त्यावेळी सर्व्हर डाउन होणे, ही समस्या याच भागात  मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली. त्यातच पती-पत्नीचे आधार  क्रमांक आणि माहितीची पडताळणीसाठीही मोठय़ा अडचणींचा  सामना करावा लागला. काहींच्या हाताचे ठसे तर अखेरपर्यंतही  जुळले नाहीत. त्यांचे अर्ज ओटीपी पद्धतीने दाखल करण्यात आले. बँक खा त्याशी आधार क्रमांक लिंक नसलेले तसेच आधार क्रमांकांच्या  माहितीची पडताळणी न झालेल्या शेतकर्‍यांना बँकेत आधार  जमा करणे बंधनकारक करण्यात आले. त्याचवेळी ज्यांचे आधार खात्याशी लिंक आहे, माहितीची पड ताळणी झाली, त्यांनी ते बँकेत जमा करण्याची गरज नाही.  तरीही जिल्हय़ातील अनेक बँकांनी संबंधित गावांमध्ये दवंडी  िपटवली. त्यामध्ये सर्वच खातेदारांनी आधार कार्डची झेरॉक्स प्रत  शनिवारपर्यंत शाखेत जमा करण्याचे बजावण्यात आले. त्यामुळे  अनेक गावांतील शेतकर्‍यांचा गोंधळ उडालेला आहे. एकाच  दिवशी सर्व शेतकरी बँकेत धाव घेत असल्याचे चित्र पाहायला  मिळत आहे. 

स्टेट बँकेच्या कृषी विकास शाखेचा प्रतापउमरी परिसरातील स्टेट बँक कृषी विकास शाखेत सरसकट  सर्वच खातेदारांना आधार कार्ड आणण्याची सक्ती करण्यात  आली आहे. आधार क्रमांक खात्याशी लिंक असलेल्या शे तकर्‍यांनी याबाबत विचारणा केली असता झेरॉक्स प्रत देण्यात  तुम्हाला अडचण आहे का, असा प्रतिप्रश्न केला जात आहे. त्या  झेरॉक्सवर सात-बारातील शेतीचा गटक्रमांकही नोंदवून घेतला  जात आहे. या प्रकाराने हतबल झालेले शेतकरी शाखेत धाव घे त आधार कार्ड जमा करीत आहेत. 

बँक खात्याशी आधार क्रमांक लिंक असलेल्या शेतकर्‍यांनी  पुन्हा आधार कार्ड देण्याची गरज नाही. ज्यांचे अर्ज आधारची  पडताळणी न करता भरण्यात आले, त्यांनी व ज्यांचे बँक खा त्याशी आधार लिंकिंग झाले नाही, त्यांनीच आधार कार्ड जमा  करावे, बँकांनी सरसकट सर्वांचे आधार घेण्याची गरज नाही. - तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी बँक.