शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाणीपुरवठा याेजनेचा बाेजवारा; बहुतांश कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा केली जात आहे. पाणीपुरवठा याेजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने ११० ...

केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा केली जात आहे. पाणीपुरवठा याेजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने ११० काेटी रुपये मंजूर केले असून मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरात नवीन आठ जलकुंभांची उभारणी करणे, नळांना मीटर लावणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी ‘एपी ॲँड जीपी’ एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे साेपविण्यात आली आहे. बहुतांश प्रभागांमध्ये टाक्यांचे जोडणीचे काम अपूर्ण आहे. शहरात काही भागांमध्ये तीन दिवसाआड, तर काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्‍याचे निर्दशनास आले आहे. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त सुमंत मोरे, उपायुक्‍त वैभव आवारे, माजी महापौर विजय अग्रवाल, स्‍थायी समिती सभापती संजय बडोणे, नगरसेवक मिलिंद राऊत, धनंजय धबाले, अमोल गोगे, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच. जी. ताठे तसेच सामाजिक कार्यकर्ते जयंत मसने, जलप्रदाय विभागाचे नरेश बावणे, कैलास निमरोट, संदीन चिमनकर, तुषार टिकाईत, रामेश्‍वर दौड आदींची उपस्थिती होती.