शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पाणीपुरवठा याेजनेचा बाेजवारा; बहुतांश कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:17 IST

केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा केली जात आहे. पाणीपुरवठा याेजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने ११० ...

केंद्र शासनाच्या ‘अमृत’अभियान अंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा केली जात आहे. पाणीपुरवठा याेजनेसाठी केंद्र व राज्य शासनाने ११० काेटी रुपये मंजूर केले असून मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरात नवीन आठ जलकुंभांची उभारणी करणे, नळांना मीटर लावणे आदी कामांचा समावेश आहे. या कामासाठी ‘एपी ॲँड जीपी’ एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे साेपविण्यात आली आहे. बहुतांश प्रभागांमध्ये टाक्यांचे जोडणीचे काम अपूर्ण आहे. शहरात काही भागांमध्ये तीन दिवसाआड, तर काही भागांत चार ते पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्‍याचे निर्दशनास आले आहे. यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त सुमंत मोरे, उपायुक्‍त वैभव आवारे, माजी महापौर विजय अग्रवाल, स्‍थायी समिती सभापती संजय बडोणे, नगरसेवक मिलिंद राऊत, धनंजय धबाले, अमोल गोगे, जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता एच. जी. ताठे तसेच सामाजिक कार्यकर्ते जयंत मसने, जलप्रदाय विभागाचे नरेश बावणे, कैलास निमरोट, संदीन चिमनकर, तुषार टिकाईत, रामेश्‍वर दौड आदींची उपस्थिती होती.