शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

घोषणांचा सुकाळ, मदतीचा दुष्काळ!

By admin | Updated: April 7, 2016 01:58 IST

दुष्काळ निधीबाबत प्रशासन संभ्रमात: ९४२ गावे मदतीच्या प्रतीक्षेत.

अकोला: जिल्ह्यातील ९४२ गावांमध्ये २३ मार्च २0१६ च्या शासननिर्णयाप्रमाणे दुष्काळी स्थिती घोषित करण्यात आली; मात्र शासनाकडून दुष्काळ घोषित झाल्यानंतरही दुष्काळी मदतवाटपाबाबत मार्गदर्शक सूचनाच देण्यात आल्या नसल्याने दुष्काळग्रस्तांना मदतवाटप करण्याबाबत जिल्हा प्रशासन संभ्रमात सापडले आहे. त्यामुळे केवळ घोषणांचा सुकाळ आणि प्रत्यक्ष भरीव मदतीचा ह्यदुष्काळह्णच दिसून येत आहे. गतवर्षी जून महिन्याच्या प्रारंभी दमदार पाऊस झाला. त्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणी केली; मात्र नंतर २५ पेक्षा जास्त दिवस पावसाने दडी मारली. परिणामी काहींवर दुबार व तिबार पेरणीची वेळ आली. तरीही अल्प पावसामुळे उत्पादन प्रचंड घटले. मशागत व लागवडीसाठी कर्ज काढले. प्रसंगी संपूर्ण कुटुंबच शेतात राबले. लागवडीचा खर्चही निघाला नाही. त्यामुळे संसाराचा गाडा कसा हाकावा व खरीप हंगामातील पेरणी व मशागतीसाठी पैसा कोठून आणवा, असे एक ना अनेक प्रश्न शेतकर्‍यांना पडले आहेत. त्यामुळे तातडीने रोख स्वरूपात मदत देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.