शहरं
Join us  
Trending Stories
1
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
2
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
3
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
4
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
5
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
6
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
7
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
8
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
9
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
10
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
11
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
12
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
13
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
14
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
15
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
16
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
17
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
18
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
19
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
20
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट

अंकुरित पिकांवर ‘वाणी’चा हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 10:32 IST

अंकुरित पिकांवर वाणी किडीने हल्ला केल्याने कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसात पेरण्या आटोपल्या असून, पिकांना अंकुरही फुटले; मात्र अंकुरित पिकांवर वाणी किडीने हल्ला केल्याने कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यापासून बचावासाठी शेतकरी थिमेटचा वापर करत असले, तरी त्या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.गत तीन वर्षांपासून विविध संकटांशी सामना करणारा शेतकरी यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाणी किडीच्या पिकांवरील हल्ल्यामुळे त्रस्त झाला आहे. लॉकडाऊनमुळे पैसे उसनेपासने घेऊन, उधारीत व्यवहार करून शेतकºयांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली.पहिल्या पावसात अनेक ठिकाणी कपाशी व तुरीची पिके अंकुरात व रोपात आली आहे. एकीकडे हरणांच्या कचाट्यात पिके सापडत असतानाच वाणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानेही पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वाणी वेचून काढणे, पिकाच्या मुळाशी थिमेट टाकणे आदी प्रयोग शेतकºयांकडून केले जात आहे; मात्र वाणीचा नायनाट करण्यासाठी ठोस सल्ला व उपाययोजनांबाबत बहुतांश शेतकºयांना माहिती नसल्याने पिकांचे नुकसान वाढत आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात एक ते दोन जोरदार पाऊस झाल्यानंतर पिकांच्या वाढीसह वाणीचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.उंदरांकडूनही बीजांची पोखरणबुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात नुकतीच पेरणी झालेले बीज उंदरांकडून फस्त केले जात असल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल आले आहेत.

पिकांवरील वाणी किडीच्या हल्ल्यासंदर्भात अ‍ॅडव्हायझरी देण्यात आली आहे. शिवाय कृषी विद्यापीठाद्वारे नियमित मार्गदर्शनही दिले जाते.- डॉ. धनराज उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र