शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

अंकुरित पिकांवर ‘वाणी’चा हल्ला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 10:32 IST

अंकुरित पिकांवर वाणी किडीने हल्ला केल्याने कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्याने विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी पहिल्याच पावसात पेरण्या आटोपल्या असून, पिकांना अंकुरही फुटले; मात्र अंकुरित पिकांवर वाणी किडीने हल्ला केल्याने कपाशीसह तुरीचेही पीक धोक्यात आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यापासून बचावासाठी शेतकरी थिमेटचा वापर करत असले, तरी त्या संदर्भात शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.गत तीन वर्षांपासून विविध संकटांशी सामना करणारा शेतकरी यंदा हंगामाच्या सुरुवातीपासूनच वाणी किडीच्या पिकांवरील हल्ल्यामुळे त्रस्त झाला आहे. लॉकडाऊनमुळे पैसे उसनेपासने घेऊन, उधारीत व्यवहार करून शेतकºयांनी महागड्या बियाण्यांची पेरणी केली.पहिल्या पावसात अनेक ठिकाणी कपाशी व तुरीची पिके अंकुरात व रोपात आली आहे. एकीकडे हरणांच्या कचाट्यात पिके सापडत असतानाच वाणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्यानेही पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वाणी वेचून काढणे, पिकाच्या मुळाशी थिमेट टाकणे आदी प्रयोग शेतकºयांकडून केले जात आहे; मात्र वाणीचा नायनाट करण्यासाठी ठोस सल्ला व उपाययोजनांबाबत बहुतांश शेतकºयांना माहिती नसल्याने पिकांचे नुकसान वाढत आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात एक ते दोन जोरदार पाऊस झाल्यानंतर पिकांच्या वाढीसह वाणीचा प्रादुर्भाव कमी होईल, अशी अपेक्षा शेतकºयांमधून व्यक्त होत आहे.उंदरांकडूनही बीजांची पोखरणबुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात नुकतीच पेरणी झालेले बीज उंदरांकडून फस्त केले जात असल्याने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या दुहेरी संकटामुळे शेतकरी हवालदिल आले आहेत.

पिकांवरील वाणी किडीच्या हल्ल्यासंदर्भात अ‍ॅडव्हायझरी देण्यात आली आहे. शिवाय कृषी विद्यापीठाद्वारे नियमित मार्गदर्शनही दिले जाते.- डॉ. धनराज उंदीरवाडे, विभाग प्रमुख, कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्र