शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

किरकोळ वादातून चौघांवर प्राणघातक हल्ला; ६ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:19 IST

शेरसिंग ग्यानू पवार (४०) रा.पारधीबेडा शेलू बोंडे यांच्या तक्रारीनुसार, येथील सार्वजनिक बोअरवेलवरून पाणी भरण्यासाठी ते गेले असता, सदर बोअरवेलवरून ...

शेरसिंग ग्यानू पवार (४०) रा.पारधीबेडा शेलू बोंडे यांच्या तक्रारीनुसार, येथील सार्वजनिक बोअरवेलवरून पाणी भरण्यासाठी ते गेले असता, सदर बोअरवेलवरून दुसरीकडे पाणी चालू असता, बोअरची चावी जेसवाल कंट्रोल चव्हाण यांच्याकडे असल्याने, त्याला घरी पाणी सोडण्याची विनंती केली, परंतु घरी पाणीच नसल्याने सदर कॉक आमच्याकडे चालू करून घरी परत आलो असता, जेसवाल कंट्रोल चव्हाण, जारसिंग जेसवाल चव्हाण, किरणबाई जेसवाल चव्हाण, वाल्मिकी नागेश्वर पवार, महेंद्र अंबादास पवार, अंबादास नागेश्वर पवार यांनी घरी येऊन शेरसिंग ग्यानू पवार, संतोष पवार, मितवा पवार, सागर पवार यांच्यावर लाठ्या-काठयांनी व लोखंडी पाइपने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शेरसिंग ग्यानू पवार, संतोष पवार. मितवा पवार, सागर पवार हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात तर गंभीर जखमी संतोष पवार याची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला खासगी रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी जेसवाल कंट्रोल चव्हाण, जारसिंग जेसवाल चव्हाण, किरणबाई जेसवाल चव्हाण, वाल्मिकी नागेश्वर पवार, महेंद्र अंबादास पवार, अंबादास नागेश्वर पवार रा.पारधीबेडा शेलू बोंडे यांच्या विरुद्ध ३०७, ३२४, अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार रहीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहे.