शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दुचाकी चाेरणाऱ्या १२ टाेळ्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चाेरीच्या प्रमाणात वाढ हाेत असल्याचे दिसून येते. जानेवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : शहरासह जिल्ह्यात दिवसेंदिवस दुचाकी चाेरीच्या प्रमाणात वाढ हाेत असल्याचे दिसून येते. जानेवारी ते नाेव्हेंबर २०२०पर्यंत ३६०पेक्षा जास्त दुचाकींची चाेरी झाली आहे. या दुचाकींचा शाेध घेताना पाेलिसांनी १२ चाेरट्यांच्या टाेळ्या जेरबंद करून त्यांच्याकडून २३०पेक्षा जास्त दुचाकी जप्त करून त्या दुचाकी संबंधित मालकांना न्यायालयाच्या आदेशावरून परत केल्या.

दुचाकी चाेरी केल्यानंतर या चाेरट्यांनी दुचाकी विकल्या नाही गेली तर त्यांचे पार्ट वेगळे करून विविध ठिकाणी विक्री केल्याची माहिती पाेलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. जिल्ह्यासह नजीकच्या जिल्ह्यातही चाेरीच्या दुचाकी विक्री केल्याची माहिती समोर आली आहे, तर काहींनी पैशाची अडचण दाखवून गाडी तुमच्याकडे ठेवा म्हणून १० ते १५ हजार रुपयांमध्ये अनेकांना दुचाकी विकल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. चाेरट्यांकडून जप्त करण्यात आलेली वाहने पाेलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आली असून, मूळमालकांचा शाेध घेऊन त्यांना ती परत करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. ज्या वाहनांच्या मालकांचा शाेध लागला नाही त्यांचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे.

.............

दुचाकी चाेरट्यांवर पायबंद घालण्यासाठी पाेलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. या वर्षभरात जवळपास दुचाकी चाेरी करणारी १२ टाेळी पकडण्यात आली आहे. त्याशिवाय चाेरी, दराेडा प्रकरणांतील ३०पेक्षा अधिक गुन्ह्यातील आराेपींना पिस्टलसह अटक केली. १० ते १२ भुरट्या दुचाकी चाेरांनाही पकडले आहे.

- शैलेश सपकाळ, स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख, अकाेला

...........

पार्ट काढून केली जाते विक्री

चाेरीच्या गाडीचे पार्ट, नंबरप्लेट बदलून जिल्ह्यातच विक्री केली जाते. किंवा लगतच्या जिल्ह्यात नेऊन वाहने विकली जातात. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातच चाेरीच्या दुचाकी विक्री करणाऱ्या टाेळीला जेरबंद करण्यात आले हाेते. त्यांच्याकडून माेठ्या प्रमाणात दुचाकी चाेरी केल्याचे उघडकीस आले हाेते.

८६पेक्षा अधिक चोरटे पकडले

दुचाकी विक्री करणाऱ्या १२ टाेळ्या व १० ते १२ भुरटे चाेर असे जवळपास ८६ पेक्षा अधिक दुचाकी चाेरट्यांना पाेलिसांनी पकडले. त्यांच्याकडून वाहनेही जप्त करण्यात आली, तर काही वाहनांचे मालक समाेर येत नसल्याने ही वाहने सध्या पाेलीस ठाण्यांमध्ये पडून आहेत.