शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात खरीप ज्वारीचे क्षेत्र घटले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 12:33 IST

अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.

अकोला: राज्यात ४० लाख हेक्टरवर असलेले खरीप ज्वारीचे क्षेत्र आता ८ ते ९ लाखांवर आले असून, यामुळे गुरांच्या वैरणाचा प्रश्न निर्माण तर झालाच, हमखास कमी पावसात येणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्यांचेही नुकसान होत असल्याने अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ज्वारी संशोधनावर भर देत शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी करावी, यासाठीची शेती शाळा भरवून शेतकºयांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोमवारी संपूर्ण कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने आतापर्यंत तीनच्यावर खरीप ज्वारीची जात विकसित केली असून, रब्बी हंगामासाठी विशेष पीकेव्ही क्रांती, हुरड्याची पीडीकेव्ही कार्तिकी ज्वारीचे वाणही विकसित केले आहे. हे गोड असून, चव चांगली आहे; पण गेल्या काही वर्षात ज्वारीची पेरणीच घटली आहे. याला पावसाची अनिश्चितता असल्याचे सांगण्यात येत असले तरी ज्वारीला मिळणारे तुटपुंजे दर हे कारण महत्त्वाचे आहे, तसेच पेरणी केल्यानंतर होणारा वन्य प्राण्याचा त्रासही मोठा असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीकडे पाठ फिरवली आहे; परंतु यामुळे राज्यात विशेषत: विदर्भात गुरांच्या वैरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याच पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने ज्वारी पेरणीची चळवळ सुरू केली असून, पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यासाठीच शेतकऱ्यांच्या शेतावर शेती शाळा घेऊन शेतकऱ्यांना ज्वारीची पेरणी, संगोपण, तंत्रज्ञानाचे धडे देण्यात येत आहे. यावर्षी ही सुरुवात अकोला जिल्ह्यातील कान्हेरी सरप या गावातून सोमवार, ११ फेब्रुवारी करण्यात आली आहे. शेतीशाळेला कृषी विद्यापीठच अवतरल्याने शेतकऱ्यांनी यात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

- रब्बी ज्वारीचे क्षेत्र राज्यात २८ लाख हेक्टरवर असले तरी पावसावर अवलंबून असलेल्या खरीप ज्वारीचे क्षेत्र ४० लाखाहून ८ लाखावर आले आले. म्हणूनच ज्वारी संशोधन करू न शेतकºयांना ज्वारी पेरणीसाठी शेतावर जाऊन प्रोत्साहन देण्यात येत आहे.डॉ. आर.बी. घोराडे,ज्वार संशोधक,डॉ. पंदेकृवि, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती