शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

तातडीची मदत जाहीर करा

By admin | Updated: November 16, 2014 00:52 IST

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा: उत्पन्न घटल्याने शेतकरी संकटात

अकोला: सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या, आणेवारी ५0 टक्क्याच्या आत जाहीर करा आणि भारनियमन तातडीने बंद करा, अशा मागण्या शिवसेनेने शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. पावसाचे आगमन उशिरा झाल्याने शेतमालाचे उत्पादन घटले. सोयाबीनचेही उत्पादन प्रचंड घटले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस कमी झाल्याने तुरीचे पीकही घटले. त्यामुळे लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकर्‍यांनी कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र पीकच नसल्याने शेतकर्‍यांना कर्ज फेडणे शक्य नाही. त्यामुळे बॅँकांनी कर्ज वसुली थांबवावी, शेतसारा माफ करण्यात यावा, अशा मागण्या शिवसेनेने जिल्हाधिकार्‍यांना सादर केलेल्या निवेदनात केल्या.