शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

अंजनाबाई इंगळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST

--------------------------------- ‘ब्रेकर’ ठरत आहेत धोकादायक बाळापूर : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची ...

---------------------------------

‘ब्रेकर’ ठरत आहेत धोकादायक

बाळापूर : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.

---------------------------

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे

तेल्हारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये पाणंद रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात पाणंद रस्त्याची निर्मीती होणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

-----------------------------------------------

जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू!

अकोट: वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.

--------------------------------------------------

विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य!

बार्शीटाकळी: जिल्ह्यास्तरावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे. येथील विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, अस्वच्छता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-----------------------------------------

निहिदा परिसरात पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य

निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा, पिंजर गावात पथदिवे रात्रीला बंद असतात. यामुळे हा परिसर रात्रीला अंधारात असतो. अंधारामध्ये ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------------

वाडेगाव-माझोड रस्ता ठिकठिकाणी उखडला

वाडेगाव: वाडेगाव- माझोड रस्त्याचे काम सुरू असून, हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ये-जा याच रस्त्याने असते. गावातील नागरिक काम व व्यवसायानिमित्त दररोज अकोला येतात; मात्र, रस्ता उखडल्यामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे.