शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

अंजनाबाई इंगळे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:17 IST

--------------------------------- ‘ब्रेकर’ ठरत आहेत धोकादायक बाळापूर : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची ...

---------------------------------

‘ब्रेकर’ ठरत आहेत धोकादायक

बाळापूर : शहरात आजघडीला मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर ब्रेकर तयार करण्यात आले आहेत. यामुळे वाहनांची गती कमी लागते हे खरे. मात्र, ब्रेकरच्या झटक्यांमुळे कित्येकदा अपघातही घडत आहेत.

---------------------------

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे

तेल्हारा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) ग्रामीण भागामध्ये पाणंद रस्ते व इतर खडीकरण रस्ते निर्मितीचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात पाणंद रस्त्याची निर्मीती होणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

-----------------------------------------------

जंगलातील वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू!

अकोट: वनसंपदेने नटलेल्या जिल्ह्यातील वनांमध्ये वनतस्कर व शिकाऱ्यांची वहिवाट दिसून येते. तस्करांनी वनविभागाचे दुर्लक्ष साधून वनसंपदा तोडण्याचा सपाटा सुरू केल्याचे दिसत आहे.

--------------------------------------------------

विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य!

बार्शीटाकळी: जिल्ह्यास्तरावरून या भागाची पाहणी करण्यासाठी किंवा शासकीय कामासाठी येणारे वरिष्ठ अधिकारी आमदार, खासदार येथे येतात. त्यांना थांबण्यासाठी येथे विश्रामगृहाची आवश्यकता आहे. येथील विश्रामगृह परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, अस्वच्छता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-----------------------------------------

निहिदा परिसरात पथदिवे बंद; अंधाराचे साम्राज्य

निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा, पिंजर गावात पथदिवे रात्रीला बंद असतात. यामुळे हा परिसर रात्रीला अंधारात असतो. अंधारामध्ये ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------------

वाडेगाव-माझोड रस्ता ठिकठिकाणी उखडला

वाडेगाव: वाडेगाव- माझोड रस्त्याचे काम सुरू असून, हा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ये-जा याच रस्त्याने असते. गावातील नागरिक काम व व्यवसायानिमित्त दररोज अकोला येतात; मात्र, रस्ता उखडल्यामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे.