शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

हरितगृहातून अमरावती विभाग गायब

By admin | Updated: August 21, 2015 00:08 IST

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम.

संतोष वानखडे/वाशिम : शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेपैकीच एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारल्या गेली आहेत. अमरावती विभागात मात्र एकही हरितगृह उभारल्या गेले नाही. बदलत्या काळानुसार शेती करण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत. पारंपरिक पद्धतीने अपेक्षीत उत्पादन हाती येत नसल्याने शेतीत नानाविध प्रयोग केले जात आहेत. या प्रयोगांना शासनाच्या अनुदानित योजनांमुळे ह्यअर्थह्ण प्राप्त होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून शेतमालाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शासनाच्या विविध योजनांपैकी एक असलेल्या एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत राज्यात सद्यस्थितीत २0२५ हरितगृहे उभारण्यात आली आहेत. पिकांसाठी वातावरण नियंत्रित करण्यात हरितगृह महत्त्वाची भूमिका बजावतात. तापमान नियंत्रित करणे, कॉर्बन डायऑक्साईड व किड नियंत्रण आदी बाबी हरितगृहांमुळे सहज शक्य होतात. भाजीपाला आणि फळबाग उत्पादक शेतकर्‍यांसाठी हरितगृह महत्त्वाची ठरत आहेत. कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक या विभागात फळबाग व भाजीपाला उत्पादन मोठय़ा प्रमाणात असल्याने हरितगृह ही संकल्पना येथे पूर्णत: रूजली आहे. हरितगृहासाठी खर्चही जास्त असल्याने आणि अमरावती विभागात मोठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती या जिल्ह्यात हरितगृह उभे राहू शकले नाहीत.