शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंबोडा परिसराला वादळी पावसाचा तडाखा!

By admin | Updated: June 7, 2017 01:12 IST

आंबोडा : येथील परिसरात ५ जूनच्या सायंकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीचे पीक भुईसपाट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआंबोडा : येथील परिसरात ५ जूनच्या सायंकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीचे पीक भुईसपाट झाले आहे.यामध्ये गजानन गिरी, प्रमोद अस्वार, अमोल सावरकर, रामा अस्वार, पुरुषोत्तम अस्वार आदी शेतकऱ्यांच्या केळीची झाडे बुडातून जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांनी पीक लागवडीकरिता बँकेकडून कर्ज घेतले असून, पिकाची लागवड केली. त्यातच कर्जबाजारी असल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याकडे महसूल विभागाला निवेदन देऊनही पिकाची पाहणी करण्याकरिता टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याच घटनेत अनेक वृक्ष बुडातून पडली तर ५ जूनपासून विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद असून, या गावातील पाणीपुरवठा बंद पडला आहे. ६ जून रोजी पटवारी गावात आले असूनसुद्धा त्यांनी पिकाची पाहणीसुद्धा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, तरी महसूल विभागाने नुकसानाचे सर्वेक्षण करून पिकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्याम गिरी, प्रभुदास अस्वार, विजय देशमुख यांनी केली आहे.