शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

आंबोडा परिसराला वादळी पावसाचा तडाखा!

By admin | Updated: June 7, 2017 01:12 IST

आंबोडा : येथील परिसरात ५ जूनच्या सायंकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीचे पीक भुईसपाट झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआंबोडा : येथील परिसरात ५ जूनच्या सायंकाळी वादळी पावसासह विजेच्या कडकडाटासह पावसाने थैमान घातल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या केळीचे पीक भुईसपाट झाले आहे.यामध्ये गजानन गिरी, प्रमोद अस्वार, अमोल सावरकर, रामा अस्वार, पुरुषोत्तम अस्वार आदी शेतकऱ्यांच्या केळीची झाडे बुडातून जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या शेतकऱ्यांनी पीक लागवडीकरिता बँकेकडून कर्ज घेतले असून, पिकाची लागवड केली. त्यातच कर्जबाजारी असल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याकडे महसूल विभागाला निवेदन देऊनही पिकाची पाहणी करण्याकरिता टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. याच घटनेत अनेक वृक्ष बुडातून पडली तर ५ जूनपासून विद्युत तारा तुटल्याने विद्युत पुरवठा बंद असून, या गावातील पाणीपुरवठा बंद पडला आहे. ६ जून रोजी पटवारी गावात आले असूनसुद्धा त्यांनी पिकाची पाहणीसुद्धा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, तरी महसूल विभागाने नुकसानाचे सर्वेक्षण करून पिकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी श्याम गिरी, प्रभुदास अस्वार, विजय देशमुख यांनी केली आहे.