शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

 ग्रामीण सार्वजनिक शौचालयसाठी निधी वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:55 IST

जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली जात आहे.

अकोला : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये सार्वजनिक शौचालयांची निर्मिती केली जात आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी वाटप करण्यात आले आहे.ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून येते. त्यावर पर्याय म्हणून सार्वजनिक शौचालयांची निर्मिती स्वच्छ भारत अभियानातून केली जाणार आहे. त्या शौचालयांचे व्यवस्थापन ग्रामपंचायतऐवजी सुलभ शौचालयाकडे दिल्यास देखभाल व सुविधा दोन्ही स्तरावर चांगले व्यवस्थापन होऊ शकते. त्यासाठी चर्चेतून निर्णय घेतला जाणार आहे.सार्वजनिक शौचालय निर्मिती होणाऱ्या गावांमध्ये गोरेगाव खुर्द, बोरगाव मंजू, कुरणखेड, गांधीग्राम, घुसर, कापशी रोड, दहीहांडा, येवता, कानशिवणी, येळवण, मुंडगाव, चोहोट्टा बाजार, वरुड विटाळी, जऊळका, शहापूर रूपागड, अकोलखेड, निमकर्दा, कान्हेरी गवळी, हातरुण, वाडेगाव, निंबा, पुनोती बुद्रूक, गोरव्हा, धाबा, खेर्डा खुर्द, कंझरा, राजुरा घाटे, कानडी, माटोडा, राजनापूर खिनखिनी, अडगाव बुद्रूक, चितलवाडी, सौंदळा, हिवरखेड, आडसूळ, दानापूर, माळेगाव बाजार, नेर, बाभूळगाव, मळसूर, आलेगाव, चतारी, शिर्ला, नवेगाव, उमरा, भंडारज बुद्रूक, केलपाणी, गुल्लरघाट, सोमठाणा, अमोना व भारुखेडाचा समावेश आहे. त्यापैकी काही गावांमध्ये निधी वाटप करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान