शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात रद्द!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:18 IST

संप मिटल्यावरच नव्याने परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.

अकोला : कोरोनामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या सर्वच परीक्षा रेंगाळल्या होत्या. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर या परीक्षा १ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या. राज्यात अकृषी विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे या परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांचा संप मिटल्यावरच नव्याने परीक्षेचे वेळापत्रक घोषित केले जाणार आहे.यंदा कोरोनामुळे महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तळ्यात-मळ्यात होत्या. परीक्षा होणार की नाही, हे कोडे न्यायालयाच्या निर्णयानंतर सुटले. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाच्या तयारीलाही लागले होते. १ आॅक्टोबर व त्यानंतरही काही विषयाच्या महाविद्यालयातून परीक्षा सुरू होणार होत्या; मात्र राज्यात सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजनेसंदर्भात या शिवाय, इतर मागण्यांसाठी राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचाºयांनी संप पुकारला. कर्मचारी संपावर असल्याने या परीक्षा तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या असून, संप मिटल्यावर परीक्षेचे नवे वेळापत्रक घोषित केले जाणार असल्याची माहिती आहे.महाविद्यालयांना विद्यापीठाचे पत्र१ आॅक्टोबरपासून सुरू होणाºया महाविद्यालयीन अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे सर्वच संलग्नित महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारातआधी कोरोना अन् आता महाविद्यालयीन कर्मचाºयांचा संप या कारणामुळे यंदा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रखडल्या आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षा असल्याने अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Akolaअकोलाuniversityविद्यापीठexamपरीक्षा