शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांवर जलसंकटाचे ढग!

By admin | Updated: July 17, 2017 03:21 IST

काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात घसरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत असून, काटेपूर्णा धरणातील जलसाठा दररोज वेगाने कमी होत आहे, त्यामुळे अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.यावर्षी १७ जूननंतर १ जुलै रोजी बऱ्यापैकी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला होता, तेव्हापासून दमदार पाऊसच नाही. त्यामुळे पिकांवर, पेरण्यावर परिणाम तर झालाच; पण धरणात जलसाठा संचय झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला महापालिकेचा विस्तार झाला असून, २७ गावे नव्याने महापालिकेला जोडण्यात आली आहेत. या गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठीची सोय महापालिकेला करणे क्रमप्राप्त आहे; परंतु धरणातील जलसाठा वेगाने कमी होत असल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणातील जलसाठा हा दरवर्षी ५० टक्क्यांच्यावर असतो. तो यावर्षी कमी झाला असून, आजमितीस या धरणात ४९ टक्केच जलसाठा आहे.