शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

अकोलेकरांवर जलसंकटाचे ढग!

By admin | Updated: July 17, 2017 03:21 IST

काटेपूर्णा धरणाच्या जलसाठ्यात घसरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याने धरणातील जलसाठ्यावर परिणाम होत असून, काटेपूर्णा धरणातील जलसाठा दररोज वेगाने कमी होत आहे, त्यामुळे अकोलेकरांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.यावर्षी १७ जूननंतर १ जुलै रोजी बऱ्यापैकी जिल्ह्यातील काही भागात पाऊस झाला होता, तेव्हापासून दमदार पाऊसच नाही. त्यामुळे पिकांवर, पेरण्यावर परिणाम तर झालाच; पण धरणात जलसाठा संचय झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला महापालिकेचा विस्तार झाला असून, २७ गावे नव्याने महापालिकेला जोडण्यात आली आहेत. या गावांना पाणीपुरवठा करावा लागणार आहे. त्यासाठीची सोय महापालिकेला करणे क्रमप्राप्त आहे; परंतु धरणातील जलसाठा वेगाने कमी होत असल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वाण धरणातील जलसाठा हा दरवर्षी ५० टक्क्यांच्यावर असतो. तो यावर्षी कमी झाला असून, आजमितीस या धरणात ४९ टक्केच जलसाठा आहे.