शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

अकोला :  ३३ ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेला हवा निधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:44 IST

ग्रामीण भागातील ३३ रस्त्यांना दर्जोन्नत केल्यापेक्षा त्यासाठी जिल्हा परिषदेलाच निधी देण्याची मागणी होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असलेले रस्ते दर्जोन्नत करून ती कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्याचा सपाटा शासनाकडून लावण्यात आला. ती कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असताना त्यावर लोकप्रतिनिधींचेही नियंत्रण नाही. विशेष म्हणजे, योजनेतील अनेक रस्ते एका वर्षातच खराब होत असल्याचे प्रकारही पुढे येत आहेत. त्यामुळेच ग्रामीण भागातील ३३ रस्त्यांना दर्जोन्नत केल्यापेक्षा त्यासाठी जिल्हा परिषदेलाच निधी देण्याची मागणी होत आहे. तसा प्रस्तावही नियोजन समितीकडे पाठवला जात आहे.ग्रामीण व इतर जिल्हा मार्गांची कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतूूूूूूूूूूूूूूूूूूूूूूून करण्यासाठी अनेक रस्ते आधीच जिल्हा परिषदेकडून हिरावण्यात आले. त्यानंतर ३३ रस्त्यांची दर्जोेन्नती करून ती कामेही त्याच योजनेतून करण्यासाठीचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. त्या ठरावाला आक्षेप घेत रस्त्यांची कामे जिल्हा परिषदेकडूनच केली जावी, त्यासाठी दर्जोन्नतीचा ठराव न घेता जिल्हा परिषदेला निधी द्यावा, त्यासाठी लेखाशीर्ष उघडावे, अशी मागणीही सदस्यांनी केली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे यंत्रणा असताना ग्रामीण रस्त्यांची कामे शासनाकडून केली जात आहेत. त्यामुळे हा विभाग दिवसेंदिवस बिनकामाचा होत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अधिकारी-कर्मचारी कुणालाही दाद देत नाहीत. कामाच्या दर्जाची माहिती थेट पुणे येथील गुणवत्ता नियंत्रण पथकाकडेच आहे. त्याबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे कामे निकृष्ट दर्जाची होत असून, एक ते दोन वर्षातच रस्त्यांची वाट लागत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी ही कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून करणेच आवश्यक आहे. ग्रामीण भागातील ३३ रस्त्यांसाठी जिल्हा परिषदेलाच निधी द्यावा, अशी मागणी त्यातूनच पुढे आली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद