शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अकोला :  शहरातील मालधक्का तत्काळ हटविण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:11 IST

शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या या मालधक्क्याचा सर्वांनाच त्रास होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मध्य रेल्वेच्या महत्त्वाच्या प्रवासी रेल्वेस्थानकातील मालधक्का बंद करण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वर्षांपूर्वीच दिल्याने आता तातडीने इतरत्र न हलविल्यास कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मध्य रेल्वेचे विभागीय प्रबंधक, अकोला स्टेशन प्रबंधकांना सोमवारी दिलारेल्वेस्थानकात दैनंदिन येणाºया रॅकद्वारे किमान १,२०० ते १,३०० टन मालाची चढ-उतार केली जाते. हा माल उतरणे आणि वाहनांमध्ये भरण्यासाठी ४०० ते ५०० माथाडी कामगारही लागतात. तसेच माल इतर ठिकाणी पोहचवण्यासाठी किमान ५० ते १०० ट्रकची ये-जा या ठिकाणी होते. शहरातील वर्दळीच्या भागात असलेल्या या मालधक्क्याचा सर्वांनाच त्रास होत आहे.ही बाब लक्षात घेता तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हा दंडाधिकारी म्हणून आदेश पारित केला होता. त्यासाठी त्यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी सर्वसंबंधितांची बैठक घेतली.त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाला सातत्याने निर्देश देऊनही मालधक्का इतर ठिकाणी हलविला नसल्याने ३१ मार्च २०१९ पर्यंत अखेरची मुदत देण्यात आली. त्या मुदतीत कोणत्याही परिस्थितीत मालधक्का शहरातून हटवावा, असे निर्देश दिले.सोबतच रेल्वे मालधक्का कोणत्याही परिस्थितीत शहरात योग्य नाही, असेही मत नोंदवले. मालधक्का न हटविल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला; मात्र त्या आदेशालाही केराची टोपली दाखवत रेल्वेस्थानकातील मालधक्का सुरूच ठेवण्यात आला. त्यातून जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलनाही रेल्वे प्रशासनाने केली.

आता वाहन उभे असले तरी कारवाई होणार! तत्कालीन जिल्हादंडाधिकाºयांनी दिलेल्या आदेशात ३१ मार्च नंतर त्या ठिकाणी माल वाहतूक करणारे कोणतेही वाहन उभे दिसल्यास ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे पदाधिकारी, रेल्वेचे विभागीय रेल्वे प्रबंधक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करणे, तसेच अप्रिय घटना घडल्यास फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले होेते. आता जिल्हाधिकारी पापळकर यांनी त्याच आदेशानुसार मालधक्का तत्काळ न हटवल्यास कारवाई करण्याचे बजावले आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीलाही ठेंगा विशेष म्हणजे, जिल्हाधिकाºयांनी प्रतिबंध केला असतानाही पोलीस, वाहतूक पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभागाने या कालावधीत मालधक्क्यावर येत असलेल्या कोणत्याही वाहनावर कारवाई केली नाही. यावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, पालकमंत्री बच्चू कडू यांनीही मालधक्का बंद करण्याचा आदेश सातत्याने दिला. त्यांच्या आदेशालाही सर्व संबंधित यंत्रणांनी धाब्यावर बसवण्याचा प्रकार घडला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक