शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

अकोला जिल्हा परिषद भरती प्रक्रिया; पद १, अर्ज १२६!

By admin | Updated: November 7, 2014 00:52 IST

औषध निर्माण अधिकारी पदासाठी तब्बल १२६ उमेदवारांचे अर्ज जिल्हा परिषदकडे प्राप्त.

अकोला : जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामध्ये आरोग्य विभागांतर्गत एक औषध निर्माण अधिकारी पदासाठी तब्बल १२६ उमेदवारांचे अर्ज जिल्हा परिषदकडे प्राप्त झाले. जिल्हा परिषदेतील विविध भागात रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीमार्फत भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत दोन कनिष्ठ अभियंता पदांसाठी गेल्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर दुसर्‍या ट प्प्यात आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांसाठी शनिवारी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये औषध निर्माण अधिकारी या एका पदासाठी तब्बल १२६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले, तर आरोग्यसेवक (महिला) २0 पदांसाठी ५९0 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले असून, ग्रामसेवकांच्या ११ पदांसाठी १ हजार ५७ अर्ज जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले.