शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

बाळापूर, पातूर येथील शेतकऱ्यांसाठी आता अकाेल्यात कृषी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्ह्यात दाेन तालुक्यांसाठी एका कृषी कार्यालयाचे गठन करण्यात आले ...

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्ह्यात दाेन तालुक्यांसाठी एका कृषी कार्यालयाचे गठन करण्यात आले असून त्याद्वारे कारभार केला जात आहे. दरम्यान, अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयामार्फतच तेल्हारा, अकाेटसह पातूर व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कामकाज निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात हाेता. बाळापूर किंवा पातूर येथे कृषी अधिकारी कार्यालय असणे अपेक्षित असताना या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक समस्या किंवा याेजनांची माहिती घेण्यासाठी ८० किलाेमीटरपेक्षा अधिक अंतराची पायपीट करावी लागत हाेती. त्यामुळे अकाेट येथील कृषी कार्यालयाचे बाळापूर किंवा पातूर येथे स्थानांतरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली हाेती. यासंदर्भात सेना आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला़ शेतकऱ्यांची गैरसाेय पाहता कृषिमंत्र्यांनी बाळापूर व पातूर तालुका अकाेला येथील उपविभागीय कृषी कार्यालयात जाेडण्याचा आदेश जारी केला. यासंदर्भात शासनाने शुक्रवारी निर्देश जारी केले.

शेतकऱ्यांना माेठा दिलासा

बाळापूर व पातूर येथील शेतकऱ्यांना चक्क अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत हाेते. प्रवासाचे अंतर लक्षात घेता शेतकऱ्यांनी या कार्यालयाकडे पाठ फिरवली हाेती. शासनाच्या निर्णयामुळे या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अकाेट येथील कृषी कार्यालयात जाणे अशक्य झाले हाेते. त्यामुळे त्यांना शासनाच्या अनेक याेजनांपासून वंचित राहावे लागत हाेते. यासंदर्भात कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला. यापुढे शेतकऱ्यांना विविध याेजनांचा लाभ घेता येणार आहे.

-आमदार नितीन देशमुख, शिवसेना