शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर, पातूर येथील शेतकऱ्यांसाठी आता अकाेल्यात कृषी कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्ह्यात दाेन तालुक्यांसाठी एका कृषी कार्यालयाचे गठन करण्यात आले ...

राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. त्यासाठी जिल्ह्यात दाेन तालुक्यांसाठी एका कृषी कार्यालयाचे गठन करण्यात आले असून त्याद्वारे कारभार केला जात आहे. दरम्यान, अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयामार्फतच तेल्हारा, अकाेटसह पातूर व बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कामकाज निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात हाेता. बाळापूर किंवा पातूर येथे कृषी अधिकारी कार्यालय असणे अपेक्षित असताना या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक समस्या किंवा याेजनांची माहिती घेण्यासाठी ८० किलाेमीटरपेक्षा अधिक अंतराची पायपीट करावी लागत हाेती. त्यामुळे अकाेट येथील कृषी कार्यालयाचे बाळापूर किंवा पातूर येथे स्थानांतरण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली हाेती. यासंदर्भात सेना आमदार नितीन देशमुख यांनी कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला़ शेतकऱ्यांची गैरसाेय पाहता कृषिमंत्र्यांनी बाळापूर व पातूर तालुका अकाेला येथील उपविभागीय कृषी कार्यालयात जाेडण्याचा आदेश जारी केला. यासंदर्भात शासनाने शुक्रवारी निर्देश जारी केले.

शेतकऱ्यांना माेठा दिलासा

बाळापूर व पातूर येथील शेतकऱ्यांना चक्क अकाेट येथील उपविभागीय कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत हाेते. प्रवासाचे अंतर लक्षात घेता शेतकऱ्यांनी या कार्यालयाकडे पाठ फिरवली हाेती. शासनाच्या निर्णयामुळे या दाेन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

बाळापूर व पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अकाेट येथील कृषी कार्यालयात जाणे अशक्य झाले हाेते. त्यामुळे त्यांना शासनाच्या अनेक याेजनांपासून वंचित राहावे लागत हाेते. यासंदर्भात कृषिमंत्री दादाराव भुसे यांच्याकडे पाठपुरावा केला. यापुढे शेतकऱ्यांना विविध याेजनांचा लाभ घेता येणार आहे.

-आमदार नितीन देशमुख, शिवसेना