शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाचा भर!

By admin | Updated: April 24, 2017 02:00 IST

अकोला: पश्चिम विदर्भात यावर्षी खते व बियाण्यांचा मुबलक साठा असून, आता उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे.

अकोला: पश्चिम विदर्भात यावर्षी खते व बियाण्यांचा मुबलक साठा असून, आता उत्पादनाची तफावत भरू न काढण्यावर कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. वऱ्हाडातील शेतातील कर्बाचे प्रमाण घसरले असून, त्याचा परिणाम उत्पादकतेवर होत असल्याने उपाययोजना करण्यावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, ७ हजार ७५ कोेटी पीक कर्जाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत २० टक्के पीक कर्ज वाटप झाले आहे.पश्चिम विदर्भात खरीप हंगामाचे जवळपास ३२ लाख हेक्टर क्षेत्र असून, यामध्ये १६ लाख हेक्टर सोयाबीनचे आहे. कापसाची पेरणी यावर्षी जवळपास ९ लाख हेक्टरपर्यंत होईल, असा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार मागच्या वर्षी शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पादन झाले आहे. सोयाबीनचे उत्पादन सरासरी हेक्टरी १२ ते १४ क्विंटल झाले हे उत्पादन कमी असून, हेक्टरी ३० क्विंटलपर्यंतचा उतारा येऊ शकतो, असा कृषी विभागाने अभ्यास केला आहे. त्यादृष्टीनेच यावर्षी पावले उचलण्यात आली असून, येत्या २८ मे ८ जूनपर्यंत पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कृषी विभागाच्यातर्फे याबाबत प्रबोधन व मार्गदर्शन केले जाणार आहे.शेतकऱ्यांनी मातीचे आरोग्य तपासून शेती करावी म्हणजे अनावश्यक खर्च टळेल व उत्पादन भरपूर घेता येईल या करिता शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्यात येत आहे. अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यात १६ लाख शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करायचे आहे त्यातील आतापर्यंत ११ शेतकऱ्यांना लाख मृदा आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे. उत्पादनातील तफावत भरू न काढण्यासाठी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल, त्या दृष्टीने कृषी विभागाने पाऊल उचलले आहे. पीक कर्ज वाटपाला सुरुवात झाली आहे. सरासरी उत्पादनातील तफावत भरू न काढण्यासाठी यावर्षी भर देण्यात आला आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. २८ मे ८ जून या सप्ताहात शेतकऱ्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे.शु.रा. सरदार, विभागीय कृषी संयुक्त संचालक, अमरावती.