शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

आत्महत्या रोखण्यासाठी कृषी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा - तिवारी

By admin | Updated: January 23, 2016 01:53 IST

शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करण्याचे अवाहनकिशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.

अकोला: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, कृषी विद्यापीठांनीदेखील शेतकरी आत्महत्यांमागील कारणांची समीक्षा करू न कृषी धोरण आखण्यासाठी शासनाला मदत करावी, असे आवाहन कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी कृषिशास्त्रज्ञांना केले.अकोल्याचे खासदार संजय धोत्रे व आमदार तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य रणधीर सावरकर यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. पंदेकृवि कुलगुरू कार्यालय सभागृहात शुक्रवारी पार पडलेल्या आढावा सभेला खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. तिवारी पुढे म्हणाले, कृषी विद्यापीठांकडे असलेले अपुरे मनुष्यबळ बघता, कृषी विद्यापीठांनी त्यांना लागणारी संसाधने व मनुष्यबळाची गरज व इतर समस्या काय आहेत, त्या स्पष्ट कराव्यात. म्हणजे या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करता येईल. ह्यकै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनह्ण या नावातच संस्थेचा उद्देश प्रतीत होत असून, शिक्षण, शेतकरी व कृषी विद्यापीठाची सांगड घालण्यासह शेतकरी कृषिक्षेत्रातील अद्ययावत माहितीसंदर्भात कसा समृद्ध होईल, असे प्रयत्न करण्यात येत आहेत. तद्वतच शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही, याची सामूहिक जबाबदारी विद्यापीठाच्या सहकार्याने उचलण्याचे आवाहनही तिवारी यांनी केले.