शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कृषी शिक्षण ग्रामीण भागात पोहोचविणार -कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:03 IST

अकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची  गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार  असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. 

ठळक मुद्देकृषी विद्यापीठातर्फे डॉ.भाले यांचा सपत्नीक सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेती विकासाच्या कार्यक्रमासोबतच कृषी शिक्षणाची  गंगा ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्न करणार  असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे  कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी गुरुवारी केले. कृषी विद्यापीठ प्रशासनातर्फे आयोजित  कार्यक्रमात सत्काराला  उत्तर देताना डॉ. भाले बोलत होते. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी  कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. दिलीप मानकर होते.  या प्रसंगी विचार मंचावर सत्कारमूर्ती डॉ. विलास भाले, त्यांच्या  सुविद्य पत्नी कीर्ती भाले, माजी कुलगुरू डॉ. गोविंदराव भराड   यांच्यासह कृषी अभियांत्रिकीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महेंद्र  नागदेवे, सहयोगी अधिष्ठाता पदव्युत्तर शिक्षण डॉ. विलास खर्चे,  सहयोगी अधिष्ठाता वनविद्या महाविद्यालय डॉ. ययाती तायडे,  सहयोगी अधिष्ठाता उद्यानविद्या महाविद्यालय डॉ. प्रकाश नागरे,  विद्यापीठ नियंत्रक  विद्या पवार, विद्यापीठ अभियंता आर.पी.  खोडकुंभे, बुलडाणा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  प्रमोद  लहाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. भाले  यांनी शिक्षण, विस्तार, संशोधनाशी निगडित विषयावर विवेचन  करताना, सामाजिक बांधीलकी हा धर्म असला पाहिजे असे  म्हणाले. या कृषी विद्यापीठाने शेती आणि शेतकरी विकास  डोळ्य़ासमोर ठेवून आजपर्यंतचे नियोजन केले आहे. त्याचाच  परिपाक म्हणून आजवर ५0 हजारांहून अधिक कृषी  पदविकाधारक, ३0 हजार कृषी पदवीधर आणि जवळपास नऊ  हजार पदव्युत्तर, आचार्य निर्माण केले आहेत. कृषी, शेती  विकासास त्यांचा अनुकूल हातभार लागत आहे. या कृषी विद्या पीठाने आजपर्यंत  १६0 पीक वाण, १,२0७ शेती विकास,  तंत्रज्ञानाच्या शिफारशी देशाला दिल्या आहेत. कृषी विद्या पीठाकडे सर्वांच्याच नजरा असून, येणारा काळ बघता कृषी  विद्यापीठांची जबाबदार अधिक वाढली आहे. राज्यपाल, मु ख्यमंत्री आणि  कृषिमंत्र्यांनी या  कृषी विद्यापीठाची धुरा  माझ्याकडे सोपविली आहे. आपणा सर्वांना सामूहिकरीत्या या  जबाबदारीची जाणीव ठेवून आगामी काळात एकजुटीने काम  करू न शाश्‍वत शेती विकास घडवून आणायचा आहे. कृषी  शिक्षणाची गंगा ग्रामीण भागात रुजवायची आहे, असा मनोदय  त्यांनी व्यक्त केले.