शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कृषी केंद्रांच्या परवाने नूतनीकरणाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 14:44 IST

अकोला : कृषी केंद्र परवाना, बियाणे, खते साठवणूक परवान्याचे अधिकार डिसेंबर २०१७ पूर्वीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग झाले. त्यानंतर परवान्याच्या नूतनीकरणासाठी संबंधितांची कमालीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

अकोला : कृषी केंद्र परवाना, बियाणे, खते साठवणूक परवान्याचे अधिकार डिसेंबर २०१७ पूर्वीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग झाले. त्यानंतर परवान्याच्या नूतनीकरणासाठी संबंधितांची कमालीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अनेकांच्या परवान्याचे नूतनीकरण गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्याचीही माहिती आहे.आधीच्या तरतुदीनुसार, कृषी निविष्ठा विक्री केंद्र परवाने, बियाणे-खते साठवणूक परवाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे होते. त्यावेळी ठरलेल्या मुदतीत संबंधितांच्या परवान्याचे प्रस्ताव प्राप्त करून घेणे, नूतनीकरण करणे, ही कामे नियमित केली जात होती. त्यानंतर शासनाने विक्री, साठ्याचे परवाने देण्याचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले. डिसेंबर २०१७ मध्ये तसा आदेश दिला; मात्र त्यानंतर सहा महिनेपर्यंत कृषी विभागाने या प्रक्रियेशी संबंधित बाबींची माहितीच घेतली नाही. त्याशिवाय, रेकॉर्डही नेले नाही. त्यातच मोठ्या प्रमाणात गाजलेल्या हरभरा घोटाळ््यातील पुढील कारवाई करण्यातही वर्षभर दिरंगाई करण्यात आली. एकूणच परवान्याचा प्रक्रियेशी संबंधित विषयाचा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात पुरता बोजवारा उडाला. परवाने नूतनीकरणासाठी येणारांना तर चकरा मारण्याशिवाय पर्यायच नसल्याचे अनेकांचे मत आहे.- निलंबनाचे आदेश अद्यापही गुलदस्त्यातअधीक्षक कृषी अधिकाºयांनी हरभरा घोटाळ््यात १३६ कृषी केंद्रांचे परवाने दोन महिन्यांसाठी निलंबित केल्याचा आदेश दिला; मात्र तो आदेश अद्यापही संबंधित कृषी केंद्रांना बजावण्यात आला नसल्याची माहिती आहे. काही परवान्यांचा वेगळा विचार केला जाऊ शकतो, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला