शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पीककर्ज पुनर्गठणासोबतच वीज बिलातही सवलत

By admin | Updated: January 14, 2015 23:42 IST

दुष्काळी उपाययोजनेला शासनाची मंजुरी.

खामगाव (बुलडाणा): राज्यातील सन २0१४-१५ च्या खरीप हंगामातील सुधारित हंगामी पैसेवारी ५0 पैशापेक्षा कमी आलेल्या २३ हजार ८११ गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी शासनाने १४ जानेवारी रोजी मंजुरी दिली. दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.या शासन निर्णयामळे विविध उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला असून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी हा निर्णय दिलासा देणारा ठरणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांसह संबंधित अधिकार्‍यांना सूचित करण्यात आले असून, या उपाययोजनांचा लाभ राज्यातील २३ हजार ८११ गावातील शेतकर्‍यांना होणार आहे. यामध्ये नाशिक विभागातील ३४९५, पूणे विभागातील ९0, औरंगाबाद विभागातील ८१३९, नागपूर विभागातील ४८४६, तर अमरावती विभागात अमरावती जिल्ह्यातील १९८१, अकोला जिल्ह्यातील ९९७, यवतमाळ २0५0, बुलडाणा १४२0, तर वाशिम जिल्ह्यातील ७९३ अशा एकूण ७२४१ गावातील शेतकर्‍यांना या उपाययोजनांचा लाभ होणार आहे. *उपाययोजनांचे स्वरूपजमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे रुपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सूट, परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकर्‍यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.