शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चान्नी परिसरात चोरट्यांची टोळी सक्रिय

By admin | Updated: June 20, 2014 00:44 IST

अनेक गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चोर्‍या झाल्या आहेत.

खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अनेक गावांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चोर्‍या झाल्या आहेत. या परिसरात चोरट्यांची टोळीच सक्रिय असून, पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे आतापर्यंत झालेल्या एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. चान्नी परिसरातील चतारी, विवरा, दिग्रस बु., खेट्री व चान्नी या गावांमध्ये गत महिनाभरात चोर्‍या झाल्या. अज्ञात चोरट्यांनी सोने व चांदीच्या दागिण्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला आहे. आतापर्यंत मात्र एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गत काही दिवसांपूर्वी खेट्री येथील दत्ता मोकडकर यांच्या मालकीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. ते चान्नी पोलिसांत याबाबत तक्रार देण्यास गेले असता, आधी तुम्हीच गाय शोधा नाही मिळाली तर तक्रार करा, असे त्यांना सांगण्यात आले. दोन दिवसांनंतर हे प्रकरण थंडबस्त्यात टाकण्यात आले. पोलिसांचे आरोपींना अभय असल्यामुळे परिसरात चोर्‍यांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा गावकर्‍यांमध्ये आहे. गत काही दिवसांपूर्वी चतारी येथे १ लाख ८४ हजारांची चोरी झाली.