शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

रंगो से नही बदलता गुण... धर्म से नही बदलता खून...

By नितिन गव्हाळे | Updated: November 17, 2022 12:54 IST

तुलंगा येथील ज्येष्ठ नागरिकाने 26 राज्यातील विविध रंगी दगड जमा करून दिलाय एकतेचा संदेश

अकोला: भारत देश हा विविधतेने नटलेला आहे या देशात अनेक जात धर्म पंथ असून सुद्धा हा देश संघटित आहे. या देशाची एकात्मता आणि अखंडता टिकून राहावी या दृष्टिकोनातून पातुर तालुक्यातील तुलंगा येथील ज्येष्ठ नागरिक साहेबराव तायडे यांनी 26 राज्यांमधील विविध रंगांचे दगड एकत्र करून भारताच्या नकाशामध्ये ठेवून भारत जोडो यात्रेनिमित्त वाडेगाव येथे एकतेचा संदेश दिला.

भारत जोडो यात्रा आज सकाळी आठ वाजता वाडेगाव येथे दाखल झाली आहे. त्यानिमित्त साहेबराव तायडे यांनी विविधतेतून एकतेचे दर्शन घडविण्यासाठी देशभरातील दगडांचे संकलन करून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 1986 ला  गुवाहाटी येथून त्यांनी दगड संकलनाला सुरुवात केली असे शेकडो दगड जमा करून त्यांनी भारत माता स्मृती समता शिल्प प्रदर्शन भरविले आहे. 

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारी असल्यामुळे त्यांनी रंग से नही बदलता गुण, धर्मो से नही बदलता खून...असा संदेश भारत माता स्मृति समता शिल्पातून दिला आहे. 

समता शिल्प पाहण्यासाठी गर्दीडॉक्टर भुस्कुटे यांच्या शेतातील विश्राम स्थळी समता शिल्प प्रदर्शन पाहण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

टॅग्स :Akolaअकोला