शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अंदुरा येथे आगीत ९८० पेंडी कडबा खाक

By admin | Updated: March 3, 2017 02:09 IST

बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे लागलेल्या आगीत ९८० कडब्याच्या पेंड्या खाक झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली.

अंदुरा, दि.२ : बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथे लागलेल्या आगीत ९८० कडब्याच्या पेंड्या खाक झाल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली.अंदुरा येथील शेतकरी भगतसिंग गुलाबसिंग राजपूत (वय ५७) यांच्या शेतातील कडब्याच्या पेंड्या घरी आणून पाळीव जनावरांच्या चाऱ्याची लबगब सुरू असताना अचानक लागलेल्या आगीत राजपूत यांचा जनावरांच्या चाऱ्याचा पूर्ण कडबा खाक होऊन अंदाजे २० हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्यापुढे पाळीव जनावरांच्या चाऱ्याचे संकट उभे राहिले आहे. याकरिता शासनाकडून आर्थिक मदत करावी, अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे शासनाककडे करण्यात आली आहे. दरम्यान अंदुरा येथील भाग १ व २ चे तलाठी गजानन भागवत, सतीश कराड व कोतवाल राजू डाबेराव यांच्या उपस्थितीत सदर घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेचे अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे.