शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

सीसीआयकडे ७५ लाख कापसाच्या गाठी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 11:37 IST

कापसाची निर्यात बंद झाल्याने तसेच आता सीसीआयने कापसाचे वाढविलेले भाव लक्षात घेता कापसाला मागणी नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

अकोला : कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया म्हणजेच सीसीआयकडे यावर्षी तब्बल ७५.८० लाख कापसाच्या गाठी पडून विक्नीअभावी पडून आहेत. कोरोनामुळे भारतातून होणारी कापसाची निर्यात बंद झाल्याने तसेच आता सीसीआयने कापसाचे वाढविलेले भाव लक्षात घेता कापसाला मागणी नसल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.यावर्षी सीसीआयने १०७.०० लाख गाठी कापसाची खरेदी केली. सीसीआयकडे जुना ९.२४ लाख गाठी कापूस पडून होता, यामध्ये पणन महासंघाने घेतलेल्या कापसाची भर पडली. पणन महासंघााने १९.६० लाख गाठी कापूस खरेदी केला होता. यामधून ६०.०४ लाख गाठी कापूस विकला गेला होता. दरम्यानच्या काळात कोरोनाचा उद्नेक झाल्यानंतर देशभरातील निर्यात बंद झाली. कापूस बाजारात चीन हा भारताचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. त्यातच आता भारताचे राजकीय संबंध बिघडल्याने चीनला निर्यात होणाऱ्या १५ लाखांपैकी दहा लाख गाठी या पडून राहिल्या. त्यामुळे निर्यातदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. यासह कापसापासून तयार होणाºया यान (सूत)चीही निर्यात थांबली आहे, तर दुसरीकडे सर्वच प्रकारच्या व्यवसाय, उद्योगधंद्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कॉटन क्षेत्रावरदेखील मोठा परिणाम झाला असून, त्याचा फ टका कापसाच्या विक्नीवर झाला आहे. सीसीआयने आता ठोक खरेदीवर भावात सवलत दिली आहे; मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कापसाचा भाव हा सर्वाधिक असल्यानेही मागणीत घट झाली आहे. आता अनलॉकची प्नक्निया सुरू झाल्याने कापसाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.बसंत बाछुका, उद्योजक, अकोला. 

 

टॅग्स :Akolaअकोलाcottonकापूस