शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील जेवनामुळे ६0 व-हाडींना विषबाधा

By admin | Updated: March 17, 2015 00:54 IST

वाशिम जिल्ह्यातील घटना.

कारंजा लाड (जि. वाशिम) : लग्न सोहळ्यातील जेवणामुळे ६0 जणांना विषबाधा झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. दरम्यान, विषबाधा झालेल्या सर्व जणांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. येथील सिंधी कॅम्प परिसरातील व्यावसायिक गोविंद बसंतवाणी यांचा मुलगा संजय यांचा विवाह सोहळा १५ मार्चला येथे आयोजित केला होता. या विवाह सोहळयात जेवण बनविण्याचे कंत्राट अमरावती येथील आनंद कॅटर्सला देण्यात आले होते. लग्नानंतर वर व वधूकडील मंडळींनी जेवण केल्यानंतर रात्री २ वाजताच्या सुमारास अनेकांना मळमळ, उलटी, चक्कर आदी त्रास जाणवू लागला. त्यामुळे रूग्णांना तातडीने शहरातील विविध रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता सर्व विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारंजा शहर पोलिसांनी ग्रामीण रूग्णालयात उपचार घेणार्‍या रूग्णांचे जबाब नोंदविले आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.