शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

४१७५ उमेदवार रिंगणात

By admin | Updated: July 24, 2015 23:59 IST

अकोला जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुक रिंगणातून १४८४ उमेदवारांची माघार.

अकोला : जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गुरुवारी जिल्हय़ात १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने, सातही तालुक्यात ४ हजार १७५ उमेदवार ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील २२0 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ४८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी ४ ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकांसाठी २0 जुलैपर्यंत जिल्ह्यात एकूण ६ हजार २५९ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये करण्यात आली. त्यामध्ये १५१ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले, तर उर्वरित ६ हजार १0८ उमेदवारी अर्ज पात्र ठरविण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार, २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत होती. त्यामध्ये जिल्ह्यातील सातही तालुक्यात १ हजार ४८४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. संबंधित उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने, जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ४ हजार १७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र स्पष्ट झाले.