शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांकडे ३६१ कोटींची थकबाकी!

By admin | Updated: March 3, 2017 02:07 IST

सर्वाधिक थकबाकी कृषीपंपधारकांकडे : थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन

अकोला, दि.२ : महावितरणचा वीज ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून, जिल्ह्यातील सर्वच प्रकारातील एकूण २,०३,४६६ ग्राहकांकडे ३६१.६४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी सर्वाधिक २९४.१२ कोटींची थकबाकी कृषीपंपधारकांकडे आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राला महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांकडील वीज देयकांची वसुली करताना मात्र महावितरणच्या नाकीनऊ येत आहेत. राज्यभरातील थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वीज पुरवठ्याच्या तुलनेत अपेक्षित वसुली होत नसल्यामुळे महावितरणला अडचणींचा सामना करावा लागत आहे. जानेवारी २०१७ अखेरपर्यंत जिल्ह्यातील जिल्ह्यातील एकूण २,०३,४६६ ग्राहकांकडे ३६१.६४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, वाणिज्य, औद्योगिक, पाणीपुरवठा योजना, पथदिवे व कृषीपंपधारक शेतकरी या वीजग्राहकांचा समावेश आहे. थकबाकीदार ग्राहकांकडून वीज देयक भरण्यास टाळाटाळ होत असल्याने दिवसेंदिवस हा आकडा वाढतच आहे. थकबाकी वाढत असल्याने महावितरणने थकबाकीदार ग्राहकांकडून थकीत वीज देयकांची वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांनी थकीत वीज देयक भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)