शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

३४ हजार विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा

By admin | Updated: March 18, 2015 23:30 IST

शासनाची घोषणा; अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात.

बुलडाणा : अकोला, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित कोणत्याही कामासाठी अमरावतीला जाण्याचे काम पडू नये, यासाठी विद्यापिठाचे उपकेंद्र अकोला येथे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तद्विषयक घोषणा शासनातर्फे मंगळवारी विधानसभेत करण्यात आली. त्यामुळे अमरावती विद्यापिठाशी संलग्न झालेल्या या तिन्ही जिल्ह्यातील विविध अभ्यासक्रमाच्या ३४ हजार ५४0 विद्यार्थ्यांंना दिलासा मिळाला आहे.अमरावती विद्यापिठाचे उपकेंद्र अकोल्यात व्हावे, यासाठी तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था व संघटनांकडून अनेक वर्षापासून रेटून घरण्यात आली होती. विधीमंडळ अधिवेशनात मंगळवारी हा प्रश्न उपस्थित झाला आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी होकार दिला. या विद्यापीठांतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा जिल्ह्याचा विविध महाविद्यालयातून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांंना परीक्षा फॉर्म, शुल्क व इतर महत्त्वाच्या कागदपत्र आणि त्रुटींसाठी अमरावती गाठावे लागते. यासाठी विद्याथ्यार्ंना सुमारे २५0 ते ३00 किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसानही होते. शासनाच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांंना मोठा दिलासा मिळाला आहे.*बुलडाण्याची मागणी दुर्लक्षीतविद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातूनही व्यापक प्रमाणात चळवळ उभी राहिली होती. हे उपकेंद्र शेगाव किंवा खामगाव या ठिकाणी व्हावे, अशी मागणी होती; मात्र अकोला येथे उपकेंद्राची घोषणा झाल्यामुळे बुलडाण्याची मागणी दुर्लक्षीत राहिली. हे उपकेंद्र केवळ ह्यआवक जावकह्ण पुरते र्मयादीत राहु नये तर सर्वार्थाने प्रतिविद्यापीठ म्हणून कार्यरत होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.बाळासाहेब गावंडे यांनी व्यक्त केली.विद्यापिठाशी संलग्न विद्यार्थीबुलडाणा                     १0७00अमरावती                   ४0५२७अकोला                       १८३00यवतमाळ                    १३३२८वाशिम                          ५५४0