शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिल्हय़ात धावताहेत २.८९ लाख वाहने!

By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST

अकोला जिल्हय़ात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्यासुद्धा जलद गतीने वाढत आहे.

अकोला: जिल्हय़ात वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्यासुद्धा जलद गतीने वाढत आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत रस्त्यांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. वाढती वाहने आणि दर्जाहीन रस्त्यांमुळे अपघातांची संख्यासुद्धा वाढली आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ामध्ये २ लाख ८९ हजार ३६९ वाहने रस्त्यांवर धावत आहेत. २0१२-१३ या वर्षामध्ये ३१ मार्चपर्यंत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये विविध प्रकारच्या २ लाख ६९ हजार १९९ वाहनांची नोंदणी झाली आहे. २0१४ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये २0 हजार १७0 वाहनांची नोंदणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये झाली आहे. यासोबतच जिल्हय़ातील शहर व ग्रामीण भागामध्ये इतर जिल्हय़ातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत नोंदणी झालेली विविध प्रकारची २0 हजार वाहने धावत आहेत. प्रत्येक गावात आणि घरात वाहने आहेत; परंतु वाढत्या वाहनांच्या तुलनेमध्ये जिल्हय़ातील रस्त्यांचा विकास झाला नाही. गावागावांना जोडणार्‍या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. वाढती वाहने आणि दर्जाहीन रस्त्यांमुळे अपघातांची आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्याही वाढत आहे.