शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पीक विम्याचे २७ कोटी आले!

By admin | Updated: August 26, 2014 21:58 IST

अकोला जिल्ह्यातील ६२ हजारांवर शेतकर्‍यांना दिलासा

आकोला : राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक नुकसानभरपाईपोटी शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या २७ कोटी ७ लाख १२ हजार रुपये पीक विम्याची रक्कम अखेर प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील ६२ हजार ५४३ शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात सतत पाऊस आणि अतवृष्टीमुळे अकोला जिल्ह्यात मूग, उडीद, ज्वारी, तीळ इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांनी पिकांचा विमा उतरविला होता. त्यापैकी ५२ हजार ९३२ हेक्टरवरील पीक नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यातील ६२ हजार ५४३ शेतकर्‍यांसाठी २७ कोटी ७ लाख १२ हजार ५0५ रुपयांची विम्याची रक्कम गेल्या महिन्यात शासनामार्फत मंजूर करण्यात आली. पीक विम्याची मदत मंजूर करण्यात आली; मात्र अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून विम्याची रक्कम उपलब्ध करुण देण्यात आली नव्हती. पीक विम्याची २७ कोटी ७ लाख १२ हजार ५0५ रुपयांची रक्कम २२ ऑगस्ट रोजी कंपनीमार्फत जिल्ह्यातील संबंधित बँकांच्या जिल्हा स्तरावरील मुख्य शाखांना प्राप्त झाली.