शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या मजुरीवर १७५ कोटी खर्च

By admin | Updated: July 17, 2015 01:54 IST

तीन महिन्यांत राज्यात १३ हजारांवर कामे पूर्ण.

संतोष येलकर/अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (नरेगा) गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. या विहिरींच्या कामांसाठी कुशल आणि अकुशल मजुरीवर १७५ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सिंचनाच्या क्षेत्रात वाढ व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरींची कामे करण्यात येतात. सिंचन विहिरींच्या कामांसाठी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंंत शासनाकडून अनुदान दिले जाते. गत एप्रिल ते ९ जुलै २0१५ या तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच सद्यस्थितीत राज्यात ७३ हजार २९0 सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. ९ जुलैपर्यंत राज्यात पूर्ण करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांच्या मजुरीवर १७५ कोटी ६५ लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामध्ये अकुशल कामांच्या मजुरीपोटी ९९ कोटी ६३ लाख आणि कुशल कामांच्या मजुरीपोटी ७६ कोटी २ लाख रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. मजुरीची वितरित करण्यात आलेली रक्कम संबंधित कामांवरील मजुरांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.

विहिरी कामांच्या मजुरीवर खर्च करण्यात आलेला निधी

कामाचा प्रकार          निधी  

कुशल कामे                 ७६.0२ कोटी

अकुशल कामे               ९९.६३ कोटी ...

 एकूण                           १७५.६५

नरेगा अंतर्गत राज्यात एप्रिल ते ९ जुलै २0१५ या कालावधीत १३ हजार ६५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. ७३ हजार ८२ सिंचन विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. पूर्ण करण्यात आलेल्या सिंचन विहिरींच्या कामांवर अकुशल व कुशल कामांच्या मजुरीवर १७५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे नरेगाचे राज्य आयुक्त मुथुकृष्णन संकरनारायणन यांनी स्पष्ट केले.