शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूने घेतला १७२ रुग्णांचा बळी

By admin | Updated: September 15, 2014 01:15 IST

राज्यात सहा वर्षात १५ हजार ६३७ रुग्ण डेंग्यूने बाधित

ब्रह्मनंद जाधव / मेहकर डेंग्यूसदृश तापाने राज्यभर थैमान घातले असून, सहा वर्षात तब्बल १५ हजार ६३७ रुग्णांना डेंग्यूने ग्रासले. त्यापैकी १७२ रुग्णांचा या आजाराने बळी घेतला. आता डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, हा जीवघेणा आजार रोखणे हे आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान ठरत आहे.राज्यात २00९ पासून डेंग्यूच्या विषाणूचे जाळे मोठय़ा प्रमाणात पसरले आहे. घरात साठवलेल्या पाण्यामध्ये तसेच घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. प्रामुख्याने चार प्रकारच्या डेंग्यूचे विषाणू आढळतात. त्याला डेंग्यू एक, दोन, तीन व चार असे संबोधले जाते. सद्य:स्थितीत डेंग्यूसदृश तापाने थैमान घातले असून, ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखानेही हाऊसफुल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे डेंग्यूसदृश तापाचे असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.२00९ पासून डेंग्यूने राज्यभर हातपाय पसरविण्यास सुरुवात केली असून, गत सहा वर्षात १५ हजार ६३७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १७२ रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. वर्ष           रूग्ण        मृत्यू २00९        २२५५      २0२0१0        १४९८       0५ २0११         ११३८      २५ २0१२         २९३१      ५९ २0१३         ५४३२      ४८२0१४         २३९२      १५