शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१४ हजार शेतकऱ्यांच्या ‘डेटा’ दुरुस्तीचे काम प्रलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 10:54 IST

१४ हजार १४० शेतकºयांच्या माहितीमधील (डेटा) त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.

अकोला : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ९८३ शेतकऱ्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, त्यापैकी १४ हजार १४० शेतकºयांच्या माहितीमधील (डेटा) त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत प्रत्येक शेतकºयाला २ हजार रुपयेप्रमाणे तीन समान हप्यात प्रतिवर्ष ६ हजार रुपये अनुदान देण्याची योजना केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ४ आॅगस्टपर्यंत २ लाख ११ हजार ९८३ शेतकºयांची माहिती (डेटा) जिल्हा प्रशासनामार्फत शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली. शासनाच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी १४ हजार १४० शेतकºयांच्या आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक व इतर माहिती मधील त्रुटींची दुरुस्ती करण्याचे काम अद्यापही जिल्ह्यातील तालुकास्तरावरील यंत्रणांमार्फत पूर्ण करण्यात आले नाही.त्यामुळे संबंधित शेतकºयांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत बँक खात्यात जमा होणाºया अनुदानाच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

त्रुटींची दुरुस्ती करा; जिल्हाधिकाºयांचे तहसीलदारांना निर्देश!प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकºयांच्या माहितीमधील त्रुटींची दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना ५ आॅगस्ट रोजी दिले, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी