शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

शहरात १२७ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

चाचणीची संख्या घसरली अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात जीवघेण्या काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून, काेराेनाची लागण हाेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...

चाचणीची संख्या घसरली

अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात जीवघेण्या काेराेनाचा प्रादुर्भाव झाला असून, काेराेनाची लागण हाेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशावेळी नागरिकांनी लक्षणे आढळून आल्यास तातडीने काेराेना चाचणी करणे अपेक्षित आहे. साेमवारी शहरात केवळ ९४८ जणांनी चाचणी केली. यामध्ये २१८ जणांनी आरटीपीसीआर तसेच ७३० जणांनी रॅपिड ॲंटिजेन चाचणी केली आहे. संबंधितांचे अहवाल तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

‘अमृत’ अभियानचे पाइप उघड्यावर

अकाेला : ‘अमृत’अभियान अंतर्गत शहरात जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान जलवाहिनी टाकताना रस्त्यालगत किंवा अनेक ठिकाणी रस्त्याचीही ताेडफाेड केली जात आहे. जुने शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्य जलवाहिनीचे पाइप उघड्यावर टाकण्यात आले आहेत. याकडे कंत्राटदाराचे दुर्लक्ष हाेत आहे.

नाला सफाई नाहीच

अकाेला : शहरातील मुख्य नाल्यांची मागील अनेक महिन्यांपासून साफसफाई न केल्यामुळे नाले घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचली आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली असून, डासांची पैदास झाली आहे. दगडी पूल ते सावतराम चाळ येथील मुख्य नाला घाणीने साचला असून, याच्या साफसफाईकडे मनपाने पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे.

रस्त्यालगत फळविक्री

अकाेला : जीवघेण्या काेराेना विषाणूला पायबंद घालण्याच्या उद्देशातून राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दरम्यान जिल्हा प्रशासनाने सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्तूंची विक्री करण्याची परवानगी दिली आहे. त्यानंतर बाजारपेठ बंद ठेवण्याचे निर्देश आहेत. असे असले तरी खुले नाट्यगृह ते फतेह अली चाैक, काला चबुतरा गल्ली आदी भागात रस्त्यालगत फळविक्री केली जात आहे.

उड्डाणपुलाचे काम मंदावले

अकाेला : जुने शहरातील डाबकी रेल्वे गेट येथे मागील चार वर्षांपासून उड्डाणपुलाचे भिजत घाेंगडे कायम असल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाचे काम रखडल्याने अकाेला ते निंबा फाटा, शेगाव, तेल्हारा तसेच संग्रामपूर तालुक्यात जाणाऱ्या प्रवासी वाहतुकीला खाेळंबा निर्माण हाेताे. मध्यंतरी या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे हाेत असल्याचाही आराेप झाला हाेता.

दिंडी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करा

अकाेला : विदर्भाची पंढरी समजल्या जाणाऱ्या शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जिल्ह्यात माेठी संख्या आहे. अकाेला ते गायगाव, निमकर्दा, अडाेशी, कडाेशीमार्गे शेगावला पायी चालत जाणाऱ्या भाविकांना मागील काही दिवसांपासून दिंडी मार्गाच्या दुरुस्तीचा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दिंडी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी भाविकांमधून हाेत आहे.