शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

यंदा ३६२ गावे करणार हागणदारीमुक्त

By admin | Updated: June 24, 2016 01:17 IST

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात शौचालय बांधकामाने गती घेतली असून सर्वांच्या सहकार्याने यंदा ३६२ गावे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यात शौचालय बांधकामाने गती घेतली असून सर्वांच्या सहकार्याने यंदा ३६२ गावे हागणदारीमुक्त करण्यात येणार आहेत. याशिवाय सांडपाणीमुक्त गाव मोहिमेला बळकटी देण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सभापती मंजुषा गुंड यांनी केले.जिल्ह्यातील ३६२ गावांतील सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छतादूत यांची स्वच्छता मिशन कार्यशाळा राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात झाली. त्यावेळी गुंड बोलत होत्या. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक व स्वच्छतादूत यांनी समन्वयाने काम करावे,आमचा गाव, आमचा विकास हे ब्रीद डोळ्यासमोर ठेऊन काम केल्यास यश मिळेल़ मागील वर्षी ५५ हजार शौचालये बांधण्यात आली़ त्यात आता वाढ करण्यात येणार आहे. प्रास्ताविक जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके यांनी केले़ जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले़गणेश शिंदे यांनी अभियानाचे महत्व विशद केले़ महिला व बालकल्याण सभापती मीरा चकोर, कृ षी विभागाचे सभापती शरद नवले यांची भाषणे झाली़ कार्यक्रमास बांधकाम सभापती दिघे, राहुरी पंचायत समितीच्या सभापती मंगल निमसे, गटविकास अधिकारी ईशाधीन शेळकंदे आदी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)