शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कामगारांना दोन दिवसच काम, पाच दिवस घरीच थांब; अहमदनगर एमआयडीसीत ३०३ कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 17:11 IST

लॉकडाऊनंतर मोठ्या कंपन्यांनी घटविलेले उत्पादन आणि कच्चा मालाचा तुटवडा, कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती असली तरी नगरच्या एमआयडीसीत ३०३ कारखाने सुरु झाले आहेत. परंतु कामगारांना दोन दिवस कामावर  तर पाच दिवस सुटी दिली जात आहे.

अहमदनगर : लॉकडाऊनंतर मोठ्या कंपन्यांनी घटविलेले उत्पादन आणि कच्चा मालाचा तुटवडा, कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती असली तरी नगरच्या एमआयडीसीत ३०३ कारखाने सुरु झाले आहेत. परंतु कामगारांना दोन दिवस कामावर  तर पाच दिवस सुटी दिली जात आहे.

    अद्याप कारखान्यांचे चाक पूर्ण क्षमतेने धावू लागलेले नाही़ मोठ्या कंपन्यांमधील काम सुरळीत नसल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या छोट्या कंपन्यांही हत्तीच्या गतीने सुरु आहेत़ नागापूरसह जिल्ह्यात बोटावर मोजण्या इतक्याच मोठ्या कंपन्या आहेत़ मोठ्या कंपन्यांवर अनेक लहान कंपन्या अवलंबून असतात़ राज्य सरकारने कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली़  जिल्ह्यातील लहान, मोठे ३०३ कारखाने सुरू झाले आहेत़ परंतु मोठ्या कंपन्यांकडून आॅर्डर मिळणे अजून सुरू झालेले नाही़ इतर पुणे, औरंगाबाद आणि नाशिक येथील मोठ्या कंपन्यांनी सध्या उत्पादनात घट केलेली आहे़ त्यामुळे त्यांच्याकडूनही आॅर्डर मिळत नाहीत़ याशिवाय लहान कंपन्यांना कच्चा माल लागतो़ तो सध्या मिळत नाही़ त्यामुळे कामगारांना काम उपलब्ध होत नाही. 

मोठ्या कंपन्यांकडून आॅर्डर मिळणे अजून सुरू झालेले नाही़ लहान कंपन्यांनी उत्पादन करून ठेवण्याचा निर्णय घेतला़ पण, कच्चा माल मिळत नाही़ वाहतूक बंद आहे़ कामगारांची तुटवडा आहेच़ यामुळे कारखाने सुरळीत सुरू होऊ शकलेले नाहीत़, असे आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMIDCएमआयडीसीLabourकामगार