शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

सराफांची संपातून माघार

By admin | Updated: April 26, 2016 23:24 IST

अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़

अहमदनगर : केंद्र सरकारने अबकारी कराबाबत कुठलीही तडजोड न केल्याने सराफ संघटनेने पुकारलेल्या तीन दिवसीय बंदमधून नगरमधील बहुतांशी सराफांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली़ सराफ व्यावसायिकांसाठी लग्नसराई ही मोठी संधी असते़ यंदा मात्र, लग्नसराईच्या काळात तब्बल ४२ दिवस दुकाने बंद राहिल्याने सराफांचे मोठे नुकसान झाले़ आता एप्रिल महिन्याच्या अखेर लग्नसराई संपत आहे़ पुढे मुहूर्त नसल्याने येते चार दिवसच व्यवसायाची चांगली संधी असल्याने बहुतांशी सराफांनी मंगळवारी दुकाने उघडली़ सरकारने सराफ व्यावसायिकांवर लावलेल्या अबकारी कराच्या निषेधार्थ देशातील सराफ -सुवर्णकार व्यावसायिकांनी १ मार्चपासून देशव्यापी संप पुकारला होता. सरकारने यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने दि. १३ एप्रिल रोजी हा संप तात्पुरता स्थगित करण्यात आला होता. सरकारने मात्र, अबकारी कायद्याबाबत कोणतीही तडजोड केली नसल्याने सोमवारपासून पुन्हा तीन दिवसांचा राष्ट्रीय बंद करण्याचे आवाहन संघटनेने केले होते. २७ एप्रिलपर्यंत हा बंद राहणार होता. नगरच्या सराफांनी मात्र, एक दिवस संप पाळून दुकाने उघडली़ (प्रतिनिधी)दीड महिन्यांचा संप करूनही केंद्र सरकारने सराफांच्या मागण्या मान्य न केल्याने संघटनेने पुन्हा तीन दिवसांचा संप पुकारला आहे़ हा संप २७ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे़ नगरमधील मात्र, काही सराफांनी आपली दुकाने उघडून व्यवसाय केला़ हे खेदजनक आहे़ ही लढाई संघटनेची नसून सर्वच सराफ व्यावसायिकांची आहे़ त्यामुळे सराफांनी संघटनेला साथ देणे गरजेचे आहे़ -सुभाष मुथा, राज्य उपाध्यक्ष, सराफ संघटना