शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सर्वांना सोबत घेऊन कामे करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:28 IST

तालुक्यातील उंबरगाव ते अशोकनगर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार कानडे बोलत होते. या वेळी भैरवनाथ ...

तालुक्यातील उंबरगाव ते अशोकनगर या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार कानडे बोलत होते. या वेळी भैरवनाथ मंदिरातील विश्वस्त, पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कानडे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, अरुण नाईक, अंकुश कानडे, डॉ. वंदना मुरकुटे, कार्लस साठे, ॲड. समीर बागवान, विष्णुपंत खंडागळे, विलास शेजुळ, सोमनाथ पाबले, सरपंच किशोर बनकर उपस्थित होते.

कानडे म्हणाले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मी लोकप्रतिनिधी झालो. सर्व घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी बांधील आहे. शेतकरी लाखोंचा पोशिंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रस्त्यांचे प्रश्‍न सोडवत आहे. कोरोनामुळे शाळा बंद झाल्या. त्यामुळे आमदार निधीतून सर्व जिल्हा परिषद शाळांना एलएफडी दिले आहेत. त्यातून शिक्षणाचा मार्ग खुला होईल. शेतकऱ्यांच्या शेतीच्या विजेच्या प्रश्‍नांसाठी ४२० केव्हीएचे वीज उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे विजेचा प्रश्न सुटेल.

मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याची मी सर्वाधिक खबरदारी घेत आहे. त्यामुळे आपण निश्चिंत असावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी सतीश बोर्डे, सुरेश पवार, राजू औताडे, रमेश आव्हाड, हरिभाऊ बनसोडे, अशोक भोसले, ॲड. मधुकर भोसले, ज्ञानेश्वर भोसले, विराज भोसले, बाबासाहेब कोळसे, गोरक्षनाथ वाबळे, जितेंद्र भोसले, नीलेश बनकर, भरत साळुंके, चिमाजी राऊत, विजय वाबळे आदी उपस्थित होते.

--------

फोटो आहे : कानडे

उंबरगाव ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार लहू कानडे.

-------