शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

कोणी हात देता का हात !

By admin | Updated: June 30, 2016 01:18 IST

बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा परिवाराचा पोशिंदा व विश्वदारिद्र्याशी झुंज देणारे श्रीगोंद्याच्या औटीवाडीतील अशोक रामा तुपे यांचे दोन्ही हात विजेचा धक्का बसून निकामी झाल्याने चूल कशी पेटवावी

बाळासाहेब काकडे , श्रीगोंदापरिवाराचा पोशिंदा व विश्वदारिद्र्याशी झुंज देणारे श्रीगोंद्याच्या औटीवाडीतील अशोक रामा तुपे यांचे दोन्ही हात विजेचा धक्का बसून निकामी झाल्याने चूल कशी पेटवावी अन् मुले कशी शिकवावीत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन्ही हात खांद्यापासून काढल्याने अशोकच्या जीवनाची धडपड शांत झाली. कृत्रिम हात बसविण्यासाठी सुमारे तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. भूमिहीन अशोक यांच्यावर आई, वडील, पत्नी, दोन मुले अवलंबून आहेत. अशोक एका ठेकेदाराकडे लाईनमनचे काम करत होते. सहा महिन्यांपूर्वी रांजणगाव गणपती येथे काम करताना विजेचा धक्का बसून जखमी झाल्याने त्यांचे हात खांद्यापासून काढण्याची दुर्दैवी वेळ आली. दोन्ही हात निकामी झाल्याने अशोकचे जीवन परावलंबी झाले. ते स्वत: जेवणसुध्दा करू शकत नाही. आई- वडील थकले आहेत. किरण व रूपेश ही मुले शाळेला. पत्नी लताबाईला अशोक यांच्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कुटुंबासाठी रोजी रोटी कोण कमविणार व दैनंदिन गरजा कशा भागविणार? असे प्रश्न या कुटुंबासमोर आहेत. ४साहेब, माझ्यावर सहा माणसांचे कुटुंब अवलंबून आहे. दोन चिलीपिली शाळेत आहेत. आई- वडील थकले. पत्नीचे हात खुंटले आहेत. आता आमची चार चार दिवस चुलच पेटत नाही. मला कोणी हात देता का हो हात...! त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही, असे सांगताना अशोक यांनी हंबरडाच फोडला. पत्नी लताबाई हाय मोकलून रडली अन् अचानक वातावरण सुन्न झाले.