शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कोणी हात देता का हात !

By admin | Updated: June 30, 2016 01:18 IST

बाळासाहेब काकडे , श्रीगोंदा परिवाराचा पोशिंदा व विश्वदारिद्र्याशी झुंज देणारे श्रीगोंद्याच्या औटीवाडीतील अशोक रामा तुपे यांचे दोन्ही हात विजेचा धक्का बसून निकामी झाल्याने चूल कशी पेटवावी

बाळासाहेब काकडे , श्रीगोंदापरिवाराचा पोशिंदा व विश्वदारिद्र्याशी झुंज देणारे श्रीगोंद्याच्या औटीवाडीतील अशोक रामा तुपे यांचे दोन्ही हात विजेचा धक्का बसून निकामी झाल्याने चूल कशी पेटवावी अन् मुले कशी शिकवावीत ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन्ही हात खांद्यापासून काढल्याने अशोकच्या जीवनाची धडपड शांत झाली. कृत्रिम हात बसविण्यासाठी सुमारे तीन लाखांचा खर्च अपेक्षित आहे. भूमिहीन अशोक यांच्यावर आई, वडील, पत्नी, दोन मुले अवलंबून आहेत. अशोक एका ठेकेदाराकडे लाईनमनचे काम करत होते. सहा महिन्यांपूर्वी रांजणगाव गणपती येथे काम करताना विजेचा धक्का बसून जखमी झाल्याने त्यांचे हात खांद्यापासून काढण्याची दुर्दैवी वेळ आली. दोन्ही हात निकामी झाल्याने अशोकचे जीवन परावलंबी झाले. ते स्वत: जेवणसुध्दा करू शकत नाही. आई- वडील थकले आहेत. किरण व रूपेश ही मुले शाळेला. पत्नी लताबाईला अशोक यांच्यासाठी पूर्ण वेळ द्यावा लागतो. त्यामुळे कुटुंबासाठी रोजी रोटी कोण कमविणार व दैनंदिन गरजा कशा भागविणार? असे प्रश्न या कुटुंबासमोर आहेत. ४साहेब, माझ्यावर सहा माणसांचे कुटुंब अवलंबून आहे. दोन चिलीपिली शाळेत आहेत. आई- वडील थकले. पत्नीचे हात खुंटले आहेत. आता आमची चार चार दिवस चुलच पेटत नाही. मला कोणी हात देता का हो हात...! त्यांचे उपकार जन्मभर विसरणार नाही, असे सांगताना अशोक यांनी हंबरडाच फोडला. पत्नी लताबाई हाय मोकलून रडली अन् अचानक वातावरण सुन्न झाले.