शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अतिक्रमण काढणार कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST

मात्र, या रस्त्यावर काही नागरिकांनी थेट रस्त्यालगत अतिक्रमण केले आहे. त्याचा सार्वजनिक रहदारीला अडथळा होत आहे. यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे ...

मात्र, या रस्त्यावर काही नागरिकांनी थेट रस्त्यालगत अतिक्रमण केले आहे. त्याचा सार्वजनिक रहदारीला अडथळा होत आहे. यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना अतिक्रम काढण्यासंदर्भात २८ सप्टेबरला निवेदन दिले होते. त्यानंतर चार महिने उलटले तरीही अतिक्रमण काढले गेले नाही, असा आरोप स्थानिक रहिवाशी दिगंबर कोपरे यांनी केला आहे.

कोपरे म्हणाले, दिलेल्या निवेदनानुसार नगरपरिषदेने संबंधीत अतिक्रमण धारकांना २५ नोव्हेंबरला नोटीस देवून ३० दिवसांच्या आत अतिक्रम काढण्याचे आदेश दिले होते. केलेले अतिक्रम काढले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते. या नोटीसीला २५ डिसेंबरला एक महिना झाला आहे. तरीही संबंधितानी अतिक्रमण काढलेले नाही. विशेष म्हणजे नगरपरिषदेने देखील यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक रहदारीला अडथला निर्माण करणाऱ्यावर देखील प्रशासन कारवाई करणार नसेल ? तर आम्ही न्याय कोणाकडे मागायचा ?

.........

“ अतिक्रमण केलेल्या व्यक्तीकडे दोन दिवस लग्नाचा कार्यकम आहे. त्यांनी विनंती केल्याने काहीकाळ कारवाई थांबविली आहे. येत्या ५ जानेवारी २०२१ नंतर अतिक्रमण काढणार आहेत. संबंधितानी अतिक्रमण काढलेच नाही, तर नगरपरिषद प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार आहे.

- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगर परिषद, कोपरगाव