शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल- बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 15:54 IST

संगमनेर (जि. अहमदनगर): पाथर्डी तालुक्यातील शेतकºयाने केलेली आत्महत्या दुर्देवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकºयांना ताकद देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना शेतकºयांना कोणताही त्रास होवू देता राबविली, ती सुुरू झाली आहे. शेतकºयांना दिलासा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे,असे असतानाही शेतकºयांनी का आत्महत्या केली? आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल, असे मत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.

संगमनेर (जि. अहमदनगर): पाथर्डी तालुक्यातील शेतकºयाने केलेली आत्महत्या दुर्देवी आहे. लोकशाही आघाडी सरकार शेतकºयांना ताकद देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करीत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना शेतकºयांना कोणताही त्रास होवू देता राबविली, ती सुुरू झाली आहे. शेतकºयांना दिलासा देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे,असे असतानाही शेतकºयांनी का आत्महत्या केली? आम्हाला नेमकं काय चुकतंय याचा विचार करावा लागेल, असे मत कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मंत्री थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित केलेल्या काव्यवाचन कार्यक्रमात तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केल्यानंतर दोन दिवसांनी काल रात्री या मुलाच्या वडिलांनी विषप्राशन करून आत्महत्या केली. शेतकरी सरकारने मदत दिल्याशिवाय उभा राहू शकत नाही. तरीही शेतकºयांनी आपले मनोबल पक्के ठेऊन आणि समस्याना सामोरे जावे. कुटुंब आपल्या पाठीमागे आहे. हा विचार केला पाहिजे तर सरकार सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभे आहे. कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यानंतर आलेल्या देवेंद्र फडणीस सरकारने त्याचे विधेयकात रूपांतर करून कायदा करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाही. न्यायालयात टिकेल असे आरक्षण मुस्लिम समाजाला देणार आहे. ओबीसी व मराठा समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता हे आरक्षण देणार आहे. असेही थोरात म्हणाले.