शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

देशातील दुष्काळमुक्तीचा मार्ग तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना विखे यांच्यामुळेच सापडला- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:25 IST

महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीचे कामही विखे पाटील यांच्या प्रेरणेमुळेच सुरू झाले. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्हा, मराठवाडा ज्या दिवशी दुष्काळमुक्त होईल,तीच स्व. विखे यांची स्वप्नपूर्ती होईल. प्रवरानगर येथील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. प्रत्येकाने स्व. विखे पाटील यांचे आत्मचरित्र वाचल्यास प्रत्येकाला आपला जीवनाच्या यशाचा मार्ग सापडेल.

शेती, सहकार, सिंचन, राजकारण आणि मानवी जीवन मूल्यावर प्रकाशन टाकणारा हा ग्रंथ असून तो प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. आपल्या गरिबीचा विसर कधी पडू दिला नाही. कोणामधेही भेदभावरहित राजकारण करण्याचे स्व. बाळासाहेब यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला. दुष्काळमुक्तीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. दुष्काळी प्रदेश काय आहे, असे एकदा लोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारले.

यावेळी स्व. विखे पाटील यांचे भाषण ऐकून वाजपेयी यांनी प्रभावी झाले. संपूर्ण भारतातील दुष्काळमुक्तीचा मार्ग वाजपेयी यांना स्व. विखे पाटील यांच्याच भाषणातून सापडला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीचे कामही विखे पाटील यांच्या प्रेरणेमुळेच सुरू झाले. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्हा, मराठवाडा ज्या दिवशी दुष्काळमुक्त होईल,तीच स्व. विखे यांची स्वप्नपूर्ती होईल.

प्रवरानगर येथील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. प्रत्येकाने स्व. विखे पाटील यांचे आत्मचरित्र वाचल्यास प्रत्येकाला आपला जीवनाच्या यशाचा मार्ग सापडेल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस