शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

देशातील दुष्काळमुक्तीचा मार्ग तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांना विखे यांच्यामुळेच सापडला- देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:25 IST

महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीचे कामही विखे पाटील यांच्या प्रेरणेमुळेच सुरू झाले. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्हा, मराठवाडा ज्या दिवशी दुष्काळमुक्त होईल,तीच स्व. विखे यांची स्वप्नपूर्ती होईल. प्रवरानगर येथील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. प्रत्येकाने स्व. विखे पाटील यांचे आत्मचरित्र वाचल्यास प्रत्येकाला आपला जीवनाच्या यशाचा मार्ग सापडेल.

शेती, सहकार, सिंचन, राजकारण आणि मानवी जीवन मूल्यावर प्रकाशन टाकणारा हा ग्रंथ असून तो प्रत्येकाने वाचलाच पाहिजे. आपल्या गरिबीचा विसर कधी पडू दिला नाही. कोणामधेही भेदभावरहित राजकारण करण्याचे स्व. बाळासाहेब यांच्या वडिलांनी त्यांना सल्ला दिला. दुष्काळमुक्तीचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. दुष्काळी प्रदेश काय आहे, असे एकदा लोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांनी विचारले.

यावेळी स्व. विखे पाटील यांचे भाषण ऐकून वाजपेयी यांनी प्रभावी झाले. संपूर्ण भारतातील दुष्काळमुक्तीचा मार्ग वाजपेयी यांना स्व. विखे पाटील यांच्याच भाषणातून सापडला, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्रातील दुष्काळमुक्तीचे कामही विखे पाटील यांच्या प्रेरणेमुळेच सुरू झाले. उत्तर महाराष्ट्रातील नगर जिल्हा, मराठवाडा ज्या दिवशी दुष्काळमुक्त होईल,तीच स्व. विखे यांची स्वप्नपूर्ती होईल.

प्रवरानगर येथील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते. प्रत्येकाने स्व. विखे पाटील यांचे आत्मचरित्र वाचल्यास प्रत्येकाला आपला जीवनाच्या यशाचा मार्ग सापडेल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस