शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात पाणी : कुकडीचे आवर्तन दोन दिवसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 11:05 IST

मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नगरकरांना पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे असे दिलीप वळसे व शरद सोनवणे यांना सांगितले.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन हा कळीचा मुद्दा झाला आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांचा विरोध मोडीत काढून माणिकडोहचे पाणी पोलिस बंदोबस्तात येडगाव धरणात सोडले आहे. पिंपळगाव जोगे धरणातूनही येडगावमध्ये पाणी सोडण्याचे तात्काळ आदेश दिले आहेत. त्यामुळे येडगाव धरणातून कुकडीचे ३ एप्रिलनंतर सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कुकडी प्रकल्पात अवघे १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. येडगाव धरणाने तर तळ गाठला त्यामुळे कुकडीचा पाणी प्रश्न थेट राजकिय आखाड्यात आला. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये सोडले तर आम्ही जलसमाधी होऊ असा इशारा पुणे जिल्ह्यातील काही शेतकरी नेत्यांनी दिला होता. त्यामुळे नगर जिल्ह्याला पाणी मिळणार कीनाही यावर असा प्रश्न उपस्थित झाला होता.पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधले. मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नगरकरांना पाणी देणे आवश्यक आहे त्यामुळे आपण सहकार्य करावे असे दिलीप वळसे व शरद सोनवणे यांना सांगितले. पोलिस बंदोबस्तात माणिकडोह व पिंपळगाव जोगे धरणाचे पाणी सोडावे असे आदेश दिले. त्यामुळे राज्य राखीव पोलीस दलाच्या पाच तुकड्या तैनात केल्या आहेत. माणिकडोहचे पाणी येडगाव धरणामध्ये शनिवारी उशीरा सोडले तर पिंपळगाव जोगे आवर्तन पूर्ण होताच काही तासातच पिंपळगाव जोगे धरणाच्या मृत साठ्याातून येडगाव मध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा