शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावच्या पाणी प्रश्नाबाबत वहाडणे यांनी गैरसमज पसरविले - के. एस. रेड्डी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 12:51 IST

कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाईच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे वारंवार चुकीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत

कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाईच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे वारंवार चुकीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचा खुलासा गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट के. एस. रेड्डी यांनी केला आहे. मंगळवारी  रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच नंबर साठवण तलावाच्या कामासंदर्भात घटनाक्रम सांगितला. रेड्डी म्हणाले, गायत्री कन्स्ट्रक्शनचे काम रस्ते बनविण्याचे आहे. या कंपनीमार्फत मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गाचे काम चालू आहे. या रस्त्याच्या भरावासाठी तीन किलोमीटर अंतरातून माती व मुरूम घेतला जातो. तेथील शेतक-यांना विनामूल्य शेततळे तयार करून दिले जाते. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आम्हांला १५ जानेवारी २०१९ रोजी समृध्दी महामार्ग भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरूम लागणार आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या साठवण तलाव क्रमांक ५ मध्ये खोदकाम करून माती व मुरूम उचलावा याबाबतचे पत्र दिले. कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याची दाहकता लक्षात घेऊन आम्ही या कामास संमती दिली. यावर आम्ही नगरपालिकेला पत्र देऊन तलाव ते समृध्दी महामार्ग हे अंतर १५ किलोमीटर आहे. त्यासाठी आम्हाला ५ कोटी रूपयांचा वाहतूक खर्च लागणार आहे, असे कळविले.  दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याशी या कामाबाबात सविस्तर चर्चा करून माती उचलण्यासाठी लागणारा पैसा आम्ही एकटे खर्च करू शकत नाही. पालिकेने अधिकचा खर्च द्यावा व यासंदर्भात शासकीय टेंडर काढून माती उचलण्याची परवानगी द्यावी. आवश्यक  त्या कागदपत्रांची पूर्तता पालिकेने करून द्यावी, असे  सांगितले. मात्र पालिकेने अद्याप कुठलीही कागदपत्रे आम्हाला दिलेली नाहीत.या कामासंदर्भात जिल्हाधिकारी व आपली बैठक आटोपल्यानंतर आशुतोष काळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर भेट झाली त्यावेळीही त्यांना आपण स्पष्ट कल्पना दिली की,तीन किलोमीटर अंतरातील वाहतुकीची परवानगी आहे. मात्र पालिकेचा साठवण तलाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाची माती नेण्यास आपण तयार आहोत. मात्र वाहतुकीला लागणारा खर्च नगरपालिकेने करावा. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे देखील आपल्याला दोन वेळा भेटले आहेत. त्यांनाही आम्ही वरीलप्रमाणेच सांगितले. मार्चपर्यंत रस्त्याच्या कामाला मातीची गरज आहे. तोपर्यंत नगरपालिकेने टेंडर काढावे असेही पालिकेला कळविण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव