शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

अखेर राजूर पाणी योजना सुरळीत

By admin | Updated: June 30, 2016 01:20 IST

राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली,

राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली, अशी माहिती प्रभारी सरपंच संतोष बनसोडे यांनी दिली. निळवंडे धरणातून संगमनेर - अकोले तालुक्यासाठी पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणीपातळी खाली गेली आणि येथील पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोरडी पडली. ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर योजना पूर्ववत करण्यासाठी निधीचा प्रस्ताव महाराष्ट्रातील जीवन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला. मात्र यावर कार्यवाही होत नसल्याचे पाहून येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य व सर्व कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणा पूर्ववत करण्याच्या कामाला लागले. त्यांच्या प्रयत्नांना बुधवारी यश आले आणि सायंकाळी चार वाजता ही योजना सुरळीत सुरू झाली. शासकीय पातळीवरून मदत होत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संतोष बनसोडे, ग्रामविकास अधिकारी नेजाती भाबड, माजी सरपंच तथा सदस्य गणपत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी जयराम नवाळी, मंगेश पोटे, देवराम जाधव व बाळू नवाळी आदी कर्मचाऱ्यांनी जुन्या विहिरीत वीजपंप सोडला व सर्व यंत्रणेची जुळवाजुळव करत रोज तीन दिवस परिश्रम घेत योजना कार्यान्वित केली. योजना सुरू झाल्यामुळे पाण्यासाठी सुरू झालेली राजूरकरांची वणवण आता थांबणार आहे. (वार्ताहर)