शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
3
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
4
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
5
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
6
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
7
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
8
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
9
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
10
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
11
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
12
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
13
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
14
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
15
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
16
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
17
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
18
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
19
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
20
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?

अखेर राजूर पाणी योजना सुरळीत

By admin | Updated: June 30, 2016 01:20 IST

राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली,

राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली, अशी माहिती प्रभारी सरपंच संतोष बनसोडे यांनी दिली. निळवंडे धरणातून संगमनेर - अकोले तालुक्यासाठी पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणीपातळी खाली गेली आणि येथील पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोरडी पडली. ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर योजना पूर्ववत करण्यासाठी निधीचा प्रस्ताव महाराष्ट्रातील जीवन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला. मात्र यावर कार्यवाही होत नसल्याचे पाहून येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य व सर्व कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणा पूर्ववत करण्याच्या कामाला लागले. त्यांच्या प्रयत्नांना बुधवारी यश आले आणि सायंकाळी चार वाजता ही योजना सुरळीत सुरू झाली. शासकीय पातळीवरून मदत होत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संतोष बनसोडे, ग्रामविकास अधिकारी नेजाती भाबड, माजी सरपंच तथा सदस्य गणपत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी जयराम नवाळी, मंगेश पोटे, देवराम जाधव व बाळू नवाळी आदी कर्मचाऱ्यांनी जुन्या विहिरीत वीजपंप सोडला व सर्व यंत्रणेची जुळवाजुळव करत रोज तीन दिवस परिश्रम घेत योजना कार्यान्वित केली. योजना सुरू झाल्यामुळे पाण्यासाठी सुरू झालेली राजूरकरांची वणवण आता थांबणार आहे. (वार्ताहर)