शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राजूर पाणी योजना सुरळीत

By admin | Updated: June 30, 2016 01:20 IST

राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली,

राजूर : गेल्या दहा दिवसांपासून बंद झालेली येथील ग्रामपंचात पाणी पुरवठा योजना बुधवारी सायंकाळी चार वाजता ग्रामपंचायत सदस्य व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुरळीत सुरू झाली, अशी माहिती प्रभारी सरपंच संतोष बनसोडे यांनी दिली. निळवंडे धरणातून संगमनेर - अकोले तालुक्यासाठी पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यानंतर धरणातील पाणीपातळी खाली गेली आणि येथील पाणी पुरवठा करणारी यंत्रणा कोरडी पडली. ग्रामस्थांच्या रास्ता रोकोनंतर योजना पूर्ववत करण्यासाठी निधीचा प्रस्ताव महाराष्ट्रातील जीवन प्राधिकरणाने जिल्हाधिकारी व जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आला. मात्र यावर कार्यवाही होत नसल्याचे पाहून येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, सदस्य व सर्व कर्मचारी गेल्या दोन दिवसांपासून यंत्रणा पूर्ववत करण्याच्या कामाला लागले. त्यांच्या प्रयत्नांना बुधवारी यश आले आणि सायंकाळी चार वाजता ही योजना सुरळीत सुरू झाली. शासकीय पातळीवरून मदत होत नसल्याचे पाहून ग्रामपंचायतचे प्रभारी सरपंच संतोष बनसोडे, ग्रामविकास अधिकारी नेजाती भाबड, माजी सरपंच तथा सदस्य गणपत देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी जयराम नवाळी, मंगेश पोटे, देवराम जाधव व बाळू नवाळी आदी कर्मचाऱ्यांनी जुन्या विहिरीत वीजपंप सोडला व सर्व यंत्रणेची जुळवाजुळव करत रोज तीन दिवस परिश्रम घेत योजना कार्यान्वित केली. योजना सुरू झाल्यामुळे पाण्यासाठी सुरू झालेली राजूरकरांची वणवण आता थांबणार आहे. (वार्ताहर)