शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

श्रीरामपुरात दिलीप गांधी यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST

यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, सचिन गुजर, शिवसेनेचे अशोक ...

यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, सचिन गुजर, शिवसेनेचे अशोक थोरे, नागेश सावंत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, अल्तमेश पटेल, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, शहराध्यक्ष मारूती बिंगले, अभिजीत कुलकर्णी, अजित बाबेल, भाजप तालुकाध्यक्ष बबन मुठे, अरूण पाटील उपस्थित होते.

सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने किरकोळ व्यवसायाद्वारे उदरनिर्वाह करून उपनगराध्यक्ष ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत पोहचलेले दिलीप गांधी हे असामान्य कर्तृत्व असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक क्षेत्रात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना भाऊसाहेब कांबळे यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, गांधी हे राजकारणापलीकडे जाऊन संबंध जपणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सामाजिक, राजकीय कामाचा ठसा केवळ त्यांच्या मतदारसंघापुरता न राहता संपूर्ण जिल्हाभर किंबहुना मंत्री पदाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यभर होता. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी राजकीय हानी झाली आहे.

उपनगराध्यक्ष ससाणे म्हणाले, गांधी यांनी आयुष्यभर माणसांना जोडण्याचे काम केले. मैत्री करताना त्यांनी पक्ष विरहीत मैत्री केली. दिवंगत जयंत ससाणे व त्यांची अतिशय निर्भेळ मैत्री होती. पक्षाच्या, राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सतत जिल्ह्याच्या विकासासाठी मदत केली. त्यांचे निधन मनाला चटका लावून गेले आहे.

यावेळी भाजपाचे नगरसेवक किरण लुणिया, रवी पाटील, मिलिंदकुमार साळवे, राजेंद्र कासलीवाल, गणेश बिंगले, अक्षय नागरे, जसपाल सहाणी, राजू धामोने, अमित मुथा आदी उपस्थित होते.

----

आझाद मैदानावर दिवंगत दिलीप गांधी यांना सर्वपक्षीयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

..